"परिवर्तन साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
'''परिवर्तन साहित्य संमेलन''' या नावाने संमेलन भरवणाऱ्या अनेक संस्था असाव्यात.
* २४ व २५ एप्रिल १९९९ या तारखांना जळगाव येथे परिवर्तन साहित्य संमेलन झाले होते. संमेलनाध्यक्ष डॉ. [[गंगाधर पानतावणे]] होते, तर उद्घाटनाचे भाषण डॉ. [[आ.ह. साळुंखे]] यांनी केले होते.
* [[महाराष्ट्र साहित्य
* ५वे परिवर्तन साहित्य संमेलन सांगली येथे १४ मे २०१३ रोजी झाले. सकाळ माध्यम समूहाचे उत्तम कांबळे अध्यक्षस्थानी होते. हे संमेलन सागलीची संस्थेने भरविले होते.
|