"बहिणाबाई चौधरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
{{गल्लत|संत बहिणाबाई}} |
No edit summary खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा. |
||
ओळ २९:
}}
{{गल्लत|संत बहिणाबाई}}
'''बहिणाबाई चौधरी''' (इ.स. १८८० - ३ डिसेंबर, इ.स. १९५१) या [[अहिराणी बोलीभाषा|अहिराणी]]-[[
==
बहिणाबाईंचा जन्म [[असोदा,जळगाव|असोदे]] ([[जळगाव जिल्हा]] ) ह्या गावी झाला.
(इ.स.१८९३?) मध्ये वयाच्या तेराव्या वर्षी जळगावचे खंडेराव चौधरी यांचे पुत्र नथुजी चौधरी यांच्याशी बहिणाबाईंचा विवाह झाला.{{संदर्भ हवा}} नथुजी आणि बहिणाबाईंना तीन अपत्ये- ओंकार, सोपान आणि काशी झाली. जळगावच्या प्लेगच्या साथीत ओंकारला कायमच अपंगत्व आले. वयाच्या
त्या निरक्षर होत्या; तथापि त्यांच्यापाशी जिवंत काव्यरचनेची निसर्गदत्त प्रतिभा होती. ज्यात त्यांचे सारे आयुष्य गेले, ते शेतकाम आणि घरकाम करता करता उत्स्फूर्तपणे त्या [[ओवी|ओव्या]] रचून गात असत. सोपानदेव चौधरी आणि त्यांचे एक आप्त ह्यांनी
==कविता संग्रह==
ओळ ४९:
===काव्य रचनेची वैशिष्ट्ये===
अहिराणी (खानदेशी) भाषेतून; अतिशय सोप्या शब्दांत जीवनाचे तत्त्वज्ञान व्यक्त करणारे.खानदेशातील आसोद हे बहिणाईंचं जन्मगाव. तिथला परिसर, तिथे बोलली जाणारी खानदेशी/अहिराणी भाषा त्यांच्या काव्यातून जिवंत होते. त्या स्वत: शेतकरी जीवन जगत असल्याने शेती, जमीन,
उदा० ‘असा राजा शेतकरी, चालला रे आलवानी (अनवाणी)देखा त्याच्या पायाखाले, काटे गेले वाकीसनी. <br />
ओळ ५८:
===काव्य रचनांचा अभ्यास ===
बहिणाबाईंच्या काव्याचा शैक्षणिक अभ्यासक्रमात समावेश असतो.{{संदर्भ हवा}}
===काव्य रचनांवर
बहिणाबाईंच्या काव्यरचनांवर आधारीत "खानदेशचा मळा आणि मराठवाड्याचा गळा" हा सांस्कृतीक कार्यक्रम मराठवाड्यातील गायकांच्या आवाजात सादर केला जातो. या कार्यक्रमाचे निर्माते ..... दिग्दर्शक ...... असून निर्मिती वर्ष ......आहे.
==लघुपट==
दूरदर्शनने ... साली बहिणाबाईंवर लघुपट काढला होता. त्यात भक्ती बर्वे बहिणाबाई झाल्या होत्या. त्यानंतर दिग्दर्शक अतुल पेठे यांनी बहिणाबाईंच्या कवितांच्या प्रेरणांवर आधारीत 'बहिणाई' नावाच्या लघुपटाची निर्मिती ....साली केली.<ref>http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/msid-7203250,prtpage-1.cms</ref>
==संदर्भ==
|