"बहिणाबाई चौधरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
{{गल्लत|संत बहिणाबाई}}
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
ओळ २९:
}}
{{गल्लत|संत बहिणाबाई}}
'''बहिणाबाई चौधरी''' (इ.स. १८८० - ३ डिसेंबर, इ.स. १९५१) या [[अहिराणी बोलीभाषा|अहिराणी]]-[[मराठा|मराठी]] कवयित्री होत्या.
==व्यक्ति चरित्र आणि जीवन ==
बहिणाबाईंचा जन्म [[असोदा,जळगाव|असोदे]] ([[जळगाव जिल्हा]] ) ह्या गावी झाला.बहिणाबाईंचा जन्महे गाव खानदेशातील जळगावापासुनजळगावापासून अंदाजे ६ कि.मी. अंतरावर असलेल्याआहे. असोदे या गावीजन्म नागपंचमीच्या दिवशी जन्म : २४ ऑगस्ट इसइ.स. १८८० सालीरोजी महाजनांच्या घरी झाला.{{संदर्भ हवा}}त्यांच्या आईचे नाव भिमाई व वडीलांचे नाव (...?) होते. तीन भाऊ- घमा,गना आणि घना तीन बहिणी- अहिल्या,सीता आणि तुळसा.{{संदर्भ हवा}}
 
(इ.स.१८९३?) मध्ये वयाच्या तेराव्या वर्षी जळगावचे खंडेराव चौधरी यांचे पुत्र नथुजी चौधरी यांच्याशी बहिणाबाईंचा विवाह झाला.{{संदर्भ हवा}} नथुजी आणि बहिणाबाईंना तीन अपत्ये- ओंकार, सोपान आणि काशी झाली. जळगावच्या प्लेगच्या साथीत ओंकारला कायमच अपंगत्व आले. वयाच्या तीसाव्यावर्षीतिसाव्यावर्षी (इ.स.१९१० ?) बहिणाबाईंना वैधव्य आलंआले. {{संदर्भ हवा}} काहीबहिणाबाईंना रचनालिहिता येत नव्हते, त्यामुळे त्यांनी केलेल्या अनेक कविता कुणी लिहून न ठेवल्यामुळे काळाच्या ओघात वाहुननष्ट गेलेझाल्या. काही रचना सोपानदेव चौधरी यांनी टिपुन घेतलेकाही त्यांच्या मावसभावाने टिपून ठेवल्या. बहिणाबाईंचा वयाच्या बहात्तराव्या वर्षी जळगावात ३ डिसेंबर १९५१ रोजी मृत्यू झाला.{{संदर्भ हवा}}
 
त्या निरक्षर होत्या; तथापि त्यांच्यापाशी जिवंत काव्यरचनेची निसर्गदत्त प्रतिभा होती. ज्यात त्यांचे सारे आयुष्य गेले, ते शेतकाम आणि घरकाम करता करता उत्स्फूर्तपणे त्या [[ओवी|ओव्या]] रचून गात असत. सोपानदेव चौधरी आणि त्यांचे एक आप्त ह्यांनी वेळोवेळीजमेल तेव्हा त्या वेळोवेळी तेथल्या तेथे उतरून घेतल्या आणि जपल्या. लिहिता न येणाऱ्या बहिणाबाई अहिराणीत आपल्या कविता रचत व त्यांचे पुत्र [[सोपानदेव चौधरी]] त्या कागदावर लिहून ठेवत.<ref>http://uniquefeatures.in/e-sammelan-13/%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%80</ref>
 
==कविता संग्रह==
ओळ ४९:
 
===काव्य रचनेची वैशिष्ट्ये===
अहिराणी (खानदेशी) भाषेतून; अतिशय सोप्या शब्दांत जीवनाचे तत्त्वज्ञान व्यक्त करणारे.खानदेशातील आसोद हे बहिणाईंचं जन्मगाव. तिथला परिसर, तिथे बोलली जाणारी खानदेशी/अहिराणी भाषा त्यांच्या काव्यातून जिवंत होते. त्या स्वत: शेतकरी जीवन जगत असल्याने शेती, जमीन, शेतकर्‍यांचीशेतकऱ्यांची सुख-दु:खे, त्यातले चढउतार, झाडे, प्राणी, निसर्ग - या साऱ्यांबद्दल त्यांच्या मनात विलक्षण आत्मीयता होती असे त्यांच्या काव्यातून दिसून येते.{{संदर्भ हवा}}<br />
 
उदा० ‘असा राजा शेतकरी, चालला रे आलवानी (अनवाणी)देखा त्याच्या पायाखाले, काटे गेले वाकीसनी. <br />
ओळ ५८:
===काव्य रचनांचा अभ्यास ===
बहिणाबाईंच्या काव्याचा शैक्षणिक अभ्यासक्रमात समावेश असतो.{{संदर्भ हवा}}
===काव्य रचनांवर आधारीतआधारित सांस्कृतिक कार्यक्रम===
बहिणाबाईंच्या काव्यरचनांवर आधारीत "खानदेशचा मळा आणि मराठवाड्याचा गळा" हा सांस्कृतीक कार्यक्रम मराठवाड्यातील गायकांच्या आवाजात सादर केला जातो. या कार्यक्रमाचे निर्माते ..... दिग्दर्शक ...... असून निर्मिती वर्ष ......आहे.
 
==लघुपट==
दूरदर्शनने ... साली बहिणाबाईंवर लघुपट काढला होता. त्यात भक्ती बर्वे बहिणाबाई झाल्या होत्या. त्यानंतर दिग्दर्शक अतुल पेठे यांनी बहिणाबाईंच्या कवितांच्या प्रेरणांवर आधारीत 'बहिणाई' नावाच्या लघुपटाची निर्मिती ....साली केली.<ref>http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/msid-7203250,prtpage-1.cms</ref>
 
==संदर्भ==