}}
'''शमशाद बेगम''' ([[एप्रिल १४]] [[इ.स. १९१९|१९१९]]- [[२४ एप्रिल]] [[इ.स. २०१३|२०१३]]) या भारतीय गायिका आहेत,होत्या. ज्या त्या हिंदी चित्रपट सृष्टीतील पहिल्या पार्श्वगायिकांपैकी एक होत्या.त्यांनी ५७७पेक्षा जास्त चित्रपटांत गाणी गायली आहेत.
त्यांचाशमशाद बेगम यांचा जन्म [[अमृतसर]], [[पंजाब प्रांत|पंजाब]] येथे झाला. [[इ.स. २००९|२००९]] मध्ये त्यांना [[पद्मभूषण]] पुरस्कार देण्यात आला. त्याच वर्षी त्यांना पुण्यातील ओ.पी. नय्यर फाउंडेशनचा ओ.पी. नय्यर पुरस्कार प्रदान झाला.
<ref>[http://www.twocircles.net/2009jan25/yesteryears_playback_singer_shamshad_begum_named_padma_bhushan.html पार्श्वगायिका शमशाद बेगम यांना पद्मभूषण घोषित.]</ref>
* ''कभी आर कभी पार'' – आर पार
* ''मेरी नींदो मे तुम'' - नया अंदाज
* ''ओ गाड़ीवाले गाड़ी धीरे हाँक रे''
* ''ओ गाडीवाले''
* ''कहीकहीं पे निगाहे कहीकहीं पे निशाना'' - सी.आय.डी. (१९५६)
* ''मेरे पिया गये रंगुणरंगून'' - पतंगा
* ''एक तेरा सहारा'' – शमा
* ''कजराकज़रा मोहब्बतवाला आँखियोमे ऐसा डाला, ([[आशा भोसले]] बरोबर द्वंदगीतद्वंद्वगीत) - [[किस्मत (चित्रपट) (१९६८)|किस्मत]] ([[इ.स. १९६८|१९६८]]) - संगीत: [[ओंकार प्रसाद नय्यर|ओ.पी. नय्यर]]
शमशाद बेगम यांनी गायनाची सुरुवात रेडियो पासून केली .. [[इ.स. १९३७]] मध्ये लाहौर येथे रेडियोवर त्यांनी पाहिलंपाहिले गानगाणे गायल …गायले. आणि त्यांनतर त्यांनीत्यांना पेशावर, लाहौरलाहोर आणि दिल्ली रेडियो स्टेशनवरस्टेशनवरही गाणी गायलीगायला मिळाली. त्या नंतर त्यांनी लाहौरलाहोरमध्ये मध्येनिर्माण निर्मितझालेले चित्रपट खजांची आणि खानदान साठीयांसाठी गाणी गायलीम्हटली. आणि गाण्यांनाही चांगलीगाणी सफलताअतिशय देखीललोकप्रिय मिळालीझालीआणि …भारतभ गाजली. त्यानंतर [[इ.स. १९४४]] मध्ये त्या स्वप्नाची नागरीनगरीत, मुंबईत, आल्या .
मुंबई मध्ये आल्या नंतरमुंबईमध्ये आल्यानंतर शमशाद यांनी नौशाद अली, राम गांगुली, एसडीएस.डी. बर्मन, सी रामचन्द्रनरामचंद्र, खेमचंद प्रकाश आणि ओपीओ.पी. नय्यर सारख्या दिग्गज संगीतकारांसोबतसंगीतकारांसाठी गाणी गायली .
==संदर्भ==
|