"अस्मितादर्श साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
खूणपताका: अमराठी योगदान
(चर्चा | योगदान)
ओळ १:
डॉ.गंगाधर पानतावणे यांच्या संपादकत्वाखाली [[अस्मितादर्श (त्रैमासिक)|अस्मितादर्श नावाचे त्रैमासिक]] निघत असते. ते त्रैमासिक दरवर्षी '''अस्मितादर्श साहित्य संमेलन''' भरवते.
==यापूर्वीची अस्मितादर्श साहित्य संमेलने==
* ?वे संमेलन - १९८६ -नाशिक. संमेलनाध्यक्ष : [[निर्मलकुमार फडकुले]]
* २०वे संमेलन -चंद्रपूर.
* २८वे संमेलन - चंद्रपूर. संमेलनाध्यक्ष : डॉ.ओमप्रकाश वाल्मीकि.
Line ९ ⟶ १०:
:३१व्या '''साहित्य''' संमेलनात केलेल्या सूचना आणि पास झालेले ठराव :
 
;सूचना : सरकारमधील आंबेडकरवादी मंत्र्यांनी गांधीटोपीगांधी टोपी ऐवजी निळी टोपी घालावी.
 
;ठराव :
१. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अप्रकाशित साहित्य महाराष्ट्र शासनाने प्रकाशित करावे.<br />
२. डॉ. आंबेडकर यांच्या इंग्रजी साहित्याचा मराठीतून अनुवाद करावा.<br />
३. बुद्धगया येथील महाबोधी महाविहार पूर्णपणे बुद्धांच्या ताब्यात देण्यात यावे.<br />
४. महाविहारात अन्य धर्मीयांकडून करण्यात येणाऱ्या कर्मकांडावर पूर्णपणे बंदी घालावी.<br />
५. केंद्र सरकारने तत्वततत्त्वत: मान्य केलेली इंदू मिलची जागा बाबासाहेबांच्या स्मारकासाठी सहा डिसेंबरच्या आत ताब्यात द्यावी.<br />
६. केंद्र सरकारच्या पुढाकाराने आंतरराष्ट्रीय बौद्ध विहार निर्माण करावा.<br />
७. सरकारने दलित व आंबेडकरवादी वृद्ध कलाकारांना मानधन द्यावे. <br />
८. आंबेडकरी चळवळीतील वृद्ध कार्यकर्त्यांना स्वातंत्र्यसैनिकाप्रमाणे भीमसैनिक अशी मान्यता देऊन वार्षिक मानधन द्यावे.<br />
९. अजिंठा डोंगरावर भगवान बुद्धांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा.. वगैरे.