"अंकुर साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
अंकुर साहित्य संघ, [[नागपूर]](स्थापना ९ ऑगस्ट १९८६) ही संस्था हे संमेलन भरवते. या संस्थेच्या अनेक शाखा आहेत. उदा. अकोला, अमरावती, कुऱ्हा (काकोडा), जळगाव वगैरे गांवच्या शाखा.
 
ही संस्था‘अक्षरतपस्वी’संस्था आणि’अंकुर साहित्य पुरस्कार’,‘अक्षरतपस्वी’ पुरस्कार, ‘अक्षरवेल’ पुरस्कार, ’बालकवी’ पुरस्कार, आणि महाराष्ट्राबाहेरील कवीसाठी दिला जाणारा ’बी’ हे साहित्य [[पुरस्कार]] देते. इ.स. २००९ चा [[बालकवी]] [[पुरस्कार]] ज्योती कपिले यांना ’गंमतकोडी’ या पुस्तकासाठी, तर २०१० सालचा ’बी’ पुरस्कार गोमंतकीय कवी पांडुरंग गावकर यांना ’नंतर’ या कवितासंग्रहासाठी मिळाला होता. कवयित्री प्रा.सौ.विद्या दीपक दिवटे यांना २०११ साली ’आम्ही अश्वत्थामे’ या पुस्तकासाठी अंकुर साहित्य पुरस्कार देण्यात आला.
 
==आतापर्यंत झालेली अंकुर साहित्य संमेलने==
ओळ ८:
* ४३ वे : अकोला, २५-१२-२००९, संमेलनाध्यक्ष [[नरेंद्र इंगळे]]
* ४६ वे : कुऱ्हा (काकोडा), तालुका [[मुक्ताईनगर]] ([[जळगाव जिल्हा]]), ७-५-२०१०, संमेलनाध्यक्ष [[बी. जी. वाघ]]
* ४७ वे : अकोट ([[अकोला जिल्हा]]), २३-१-२०११, संमेलनाध्यक्ष [[डॉ. शंकर राऊत]]
* ४९ वे : मूर्तिजापूर ([[अमरावती जिल्हा]]), २०-११-२०११, संमेलनाध्यक्ष ?
* ५० वे : अकोला,२४-२५ मार्च २०१२, संमेलनाध्यक्ष [[डॉ. सदानंद मोरे]]
* ५१ वे : कराड, २४-२५ नोव्हेंबर २०१२, संमेलनाध्यक्षा [[शुभांगी भडभडे]]