"पुरस्कार विजेत्या मराठी कवींची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
ओळ १५:
** इंदिरा संत-’गर्भरेशीम’ काव्यसंग्रहाला साहित्य ॲकॅडमी पुरस्कार (१९८४)
** ऐश्वर्य पाटेकर - ’भुईशास्त्र’ काव्यसंग्रहाला युवा साहित्य ॲकॅडमी पुरस्कार (२०११)
** कुसुमाग्रज (वि.वा. शिरवाडकर) - ज्ञानपीठ पुरस्कार (१९८७); अरुण कोलटकर - ’भिजकी वही’साठी ()
** दया पवार - पद्मश्री (वर्ष?)
** दिलीप पु. चित्रे - ’एकूण कविता-१’ काव्यसंग्रहाला साहित्य ॲकॅडमी पुरस्कार (१९९४); गोदावरी मेमोरिअल पोएट्री ॲवॉर्ड, ओरिसा (वर्ष?); वागर्थ पुरस्कार (वर्ष?)
** ना.घ. देशपांडे - ’खूणगाठी’ खूणगाठी’ काव्यसंग्रहाला साहित्य ॲकॅडमी पुरस्कार (१९८६),
** ना.धों. महानोर - ’पानझड’ काव्यसंग्रहाला साहित्य ॲकॅडमी पुरस्कार (१९९७ की २०००?); पद्मश्री (वर्ष?१९९१);
** नामदेव ढसाळ - साहित्य ॲकॅडमी जीवनगौरव पुरस्कार (वर्ष?); पद्मश्री (वर्ष?)
** नारायण सुर्वे - कबीर सन्मान (वर्ष?)
ओळ २८:
** हेमंत दिवटे - वागर्थ संस्थेचा ’भारतीय भाषा परिषद’ पुरस्कार, कलकत्ता (२००४)
 
* महाराष्ट्र सरकारचेसरकार, आणिसाहित्यप्रेमी साहित्यिकव्यक्ती संस्थांचेव साहित्य संस्था यांनी दिलेले पुरस्कार
** इंदिरा संत पुरस्कार : संजीवनी तडेगावकर - अरुंद दारातून बाहेर पडताना (२०११)
** केशवराव कोठावळे पारितोषिक :
** केशवराव कोठावळे पुरस्कार : अरुण कोलटकर - ’भिजकी वही’साठी (२००४); कवयित्री नीरजा - ’निरर्थकाचे पक्षी’ या काव्यसंग्रहाला (२०११)
** जनस्थान पुरस्कार :
** केशवसुत पुरस्कार : नारायण कुळकर्णी-कवठेकर (वर्ष?); गणेश विसपुते - ’आवाज नष्ट होत नाही’साठी (२०११);
** दमाणी पुरस्कार :
** जनस्थान पुरस्कार : ना.धों महानोर (२००९); नारायण सुर्वे (२००५); विंदा करंदीकर (१९९३)
** बहिणाबाई पुरस्कार :
** दमाणी पुरस्कार : नागराज मंजुळे - ’उन्हाच्या कटाविरुद्ध’ या काव्यसंग्रहाला (२०११); संतोष शेणई यांच्या ‘घटका पळाने’ या काव्यसंग्रहास (२०१०)
** बहिणाबाई पुरस्कार : नारायण कुळकर्णी-कवठेकर (वर्ष?); अरुण कोलटकर - ’भिजकी वही’साठी (२००५); संतोष शेणई - ’घटकापळाने’साठी (२०११))
** बालकवी पुरस्कार : अनिल धाकू कांबळी - ’किलकिल्या उजेडाची तिरीप’साठी(२०११)
** सु.ल. गद्रे साहित्य पुरस्कार : ना.घ. देशपांडे (२०११)
** महाराष्ट्र फाउंडेशन(अमेरिका) गौरव पुरस्कार विंदा करंदीकर (१९९७)
** महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार : ना.घ. देशपांडे - ’अभिसार’काव्यसंग्रहासाठी (१९६४); कवी ग्रेस - संध्याकाळच्या कविता, चंद्रमाधवीचे प्रदेश, राजपुत्र आणि डार्लिंग या काव्यसंग्रहांना;
** महाराष्ट्र साहित्य परिषदेचा वाङ्मय पुरस्कार : नारायण कुळकर्णी-कवठेकर (वर्ष?)