"ग्रामीण साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''ग्रामीण साहित्य संमेलन''' किंवा, '''ग्रामीण मराठी साहित्य संमेलन''' किंवा, '''राज्यस्तरीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलन''', या[[दलित आदिवासी ग्रामीण संमेलन]], [[लोकसंवाद ग्रामीण संमेलन]], विभागीय ग्रामीण साहित्य संमेलन, जिल्हा साहित्य संमेलन अशा विविध नावांनी अनेक संस्था ग्रामीण संमेलने भरवतात.
 
त्यांतल्या काही संस्था आणि त्यांनी भरवलेली संमेलने :--
 
* कवि [[सुधांशु]] (कै.[[हणमंत नरहर जोशी]]) यांनी काढलेल्या सदानंद साहित्य संस्थेतर्फे औदुंबर(जिल्हा सांगली) या गावी १९३९पासून दरवर्षी भरवत असलेले [[औदुंबर साहित्य संमेलन]]
* जुन्नर(पुणे जिल्हा) ग्रामीण साहित्य संमेलन, १९८०, संमेलनाध्यक्ष [[आनंद यादव]]
* असोदा(जळगाव जिल्हा) ग्रामीण साहित्य संमेलन.१९८०, संमेलनाध्यक्ष [[आनंद यादव]]
* ९वे ग्रामीण साहित्य संमेलन, विटा(जिल्हा सांतारा), संमेलनाध्यक्ष [[आनंद यादव]]
* २०वे ग्रामीण साहित्य संमेलन, विटा(जिल्हा सातारा), संमेलनाध्यक्ष [[जयंत साळगावकर]]
* ५वे (पश्चिम महाराष्ट्र)ग्रामीण साहित्य संमेलन, चांदवड(जिल्हा नाशिक), जुलै १९८५
* [[दलित आदिवासी ग्रामीण साहित्य संमेलन]], साक्री(धुळे जिल्हा), ७-१२-१९८७
Line १० ⟶ १४:
* पहा : [[लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलन]]
* पहा : [[लोकजागर ग्रामीण साहित्य संमेलन]]
* जुन्नर(पुणे जिल्हा) ग्रामीण साहित्य संमेलन, १९८०, संमेलनाध्यक्ष [[आनंद यादव]]
* असोदा(जळगाव जिल्हा) ग्रामीण साहित्य संमेलन.१९८०, संमेलनाध्यक्ष [[आनंद यादव]]
* ९वे ग्रामीण साहित्य संमेलन, विटा(जिल्हा सांतारा), संमेलनाध्यक्ष [[आनंद यादव]]
* २०वे ग्रामीण साहित्य संमेलन, विटा(जिल्हा सातारा), संमेलनाध्यक्ष [[जयंत साळगावकर]]
* उचगाव, कडोली, काडदगा, कुद्रेमुख, चामरा, बाळेकुंद्री, बेळगल्ली, मंडोळी, माविगड, येळ्ळूर, अशा कर्नाटकातल्या दहा गावांमध्ये दरवर्षी ग्रामीण मराठी साहित्य संमेलने भरवली जातात.
* पहा : [[कडोली साहित्य संमेलन|कडोली(जिल्हा बेळगाव) ग्रामीण साहित्य संमेलन]]
ओळ १९:
* पहा : [[येळ्ळूर साहित्य संमेलन]]
* पाथर्डी(जिल्हा अहमदनगर) ग्रामीण साहित्य संमेलन, अध्यक्ष कवी प्रकाश घोडके
* मराठवाडा साहित्य परिषदेचे १ले ग्रामीण साहित्य संमेलन, केज(जिल्हा बीड), एप्रिल २०११, संमेलनाध्यक्ष भास्कर चंदनशिव
* मराठवाडा साहित्य परिषदेचे २रे ग्रामीण साहित्य संमेलन, केज(जिल्हा बीड), १३-२-२०१२, संमेलनाध्यक्ष डॉ.सतीश सोळुंके
* बुलढाणा जिल्हा साहित्य संमेलन, ३-१-२०१०, संमेलनाध्यक्ष ज.ह. खरात
* ५वे राज्यस्तरीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलन : वैजापूर, ४ एप्रिल २०१०, संमेलनाध्यक्ष भारत सासणे
* [[मराठवाडा साहित्य परिषद|मराठवाडा साहित्य परिषदेचे]] १ले ग्रामीण साहित्य संमेलन, केज(जिल्हा बीड), एप्रिल २०११, संमेलनाध्यक्ष भास्कर चंदनशिव
* [[मराठवाडा साहित्य परिषद|मराठवाडा साहित्य परिषदेचे]] २रे ग्रामीण साहित्य संमेलन, केज(जिल्हा बीड), १३-२-२०१२, संमेलनाध्यक्ष डॉ.सतीश सोळुंके
* एकदिवसीय मराठवाडा [[ग्रामीण साहित्य संमेलन]] २-२-२०१२ रोजी पळसप(जिल्हा औरंगाबाद) येथे झाले. संमेलनाध्यक्ष प्रा.भास्कर चंदनशिव होते.
* वसंतराव काळे प्रतिष्ठान व किसान वाचनालय पळसप यांच्या संयुक्त विद्यमाने भरविण्यात येणारे २ रे मराठवाडा [[ग्रामीण साहित्य संमेलन]] पळसप(जिल्हा औरंगाबाद) येथे २ फेब्रुवारी २०१३रोजी भरले होते. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवयित्री डॉ. वृषाली किन्हाळकर होत्या.
* जत येथील मराठी साहित्य सेवा मंचातर्फे भरवलेले १७वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन, येळवी(तालुका जत, जिल्हा सांगली), ८-१-२०१२, संमेलनाध्यक्ष बाबासाहेब सौदागर
* [[महाराष्ट्र साहित्य परिषद|मसापची]] बेलवंडी शाखा व [[वि.वा. शिरवाडकर]] युवा साहित्य परिषदेचे १०वे ग्रामीण साहित्य संमेलन: [[अहमदनगर]] जिल्ह्यातील [[श्रीगोंदा]] तालुक्यातील बेलवंडी येथे, १२-७-२०१२, संमेलनाध्यक्ष : कथाकथनकार संजय कळमकर.