"बाबूराव रामचंद्र बागूल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३०:
| तळटिपा =
}}
'''{{PAGENAME}}''' ([[जुलै १७]], [[इ.स. १९३०|१९३०]] - [[मार्च २६]], [[इ.स. २००८|२००८]]) हे [[दलित]] साहित्याकरतासाहित्यासाठी ओळखले जाणारे [[मराठी भाषा|मराठी]] लेखक, कवी होते.
==जीवन==
{{PAGENAME}} [[जुलै १७]], [[इ.स. १९३०|१९३०]] रोजी [[महाराष्ट्र|महाराष्ट्राच्या]] [[नाशिक जिल्हा|नाशिक जिल्ह्यातील]] ’विहितगाव’ नावाच्या खेड्यात जन्मले. दलित जातीत जन्मल्यामुळे जातीय विषमतेचे अनुभव त्यांनी लहानपणापासूनच घेतले. बागुलांच्या आधीची भावंडे जगली नाहीत; तेव्हा ते तरी जगावेत या विचाराने बागुलांच्या वडिलांनी त्यांना [[मुंबई|मुंबईला]] [[माटुंगा|माटुंग्याच्या]] लेबर कँपात राहणाऱ्या मावशीकडे पाठवून दिले. तेथील महानगरपालिकेच्या शाळेतच ते शिकू लागले.</br>
ओळ ३७:
[[इ.स. १९५७|१९५७]] मध्ये प्रथमच त्यांची कथा [[प्रल्हाद केशव अत्रे|आचार्य अत्र्यांच्या]] ’नवयुग’ नियतकालिकातून प्रकाशित झाली. पुढील काळात ’नवयुग’ व ’युगांतर’ या नियतकालिकातून त्यांच्या कथा एकामागोमाग एक प्रकाशित होऊ लागल्या. प्रस्थापित समाजव्यवस्थेतील दोषांचे दर्शन घडवणाऱ्या त्यांच्या कथा [[इ.स. १९६३|१९६३]] साली ’जेव्हा मी जात चोरली होती’ या कथासंग्रहाच्या रूपाने प्रकाशित झाल्या. नंतर [[इ.स. १९६९|१९६९]] सालात ’मरण स्वस्त होत आहे’ हा कथासंग्रह प्रकाशित झाला. 'अघोरी', 'कोंडी', 'पावशा', 'सरदार', 'भूमिहीन', 'मूकनायक', 'अपूर्वा' अशा कथा-कादंबऱ्यांनी मराठी साहित्यात नवा प्रवाह आणला. बागुलांच्या लेखनामुळे प्रभावित होऊन लिहित्या झालेल्या दलित वर्गातील लेखकांच्या लिखाणातून मराठी साहित्यात दलित साहित्याची नवी लाट आली.
 
==मानसन्मान, पुरस्कार==
बागुलांच्या साहित्यिक कार्याचा गौरव म्हणून कविवर्य कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा ’[[जनस्थान पुरस्कार]]’ २००७ साली त्यांना देण्यात आला.
 
* धारावी (मुंबई), येथे ७ फेब्रुवारी १९९९ रोजी भरलेल्या पहिल्या [[विद्रोही साहित्य संमेलन|विद्रोही साहित्य संमेलनाचे]] अध्यक्षपद. उद्‌घाटनाचे भाषण डॉ. [[आ.ह. साळुंखे]] यांनी केले होते.
* बागुलांच्या साहित्यिक कार्याचा गौरव म्हणून कविवर्य [[कुसुमाग्रज]] प्रतिष्ठानचा ’[[जनस्थान पुरस्कार]]’ २००७ साली त्यांना देण्यात आला.
 
[[मार्च २६]], [[इ.स. २००८|२००८]] रोजी बागुलांचे [[नाशिक|नाशकात]] निधन झाले.
 
==प्रकाशित साहित्य==
===कादंबरी===
 
===कादंबरी===
* अघोरी
* अपूर्वा
Line ५४ ⟶ ५७:
 
===कथासंग्रह===
 
* जेव्हा मी जात चोरली होती
* मरण स्वस्त होत आहे
 
===कवितासंग्रह===
 
* वेदाआधी तू होतास
 
===वैचारिक===
 
* आंबेडकर भारत
* दलित साहित्य: आजचे क्रांतिविज्ञान