"अण्णासाहेब हरी साळुंखे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Dr .A. H. Salunkhe at Nagpur in 2012.jpg|thumb|डॉ. आ. ह. साळंखे २०१२ मध्ये]]
डॉ. '''आ.ह. साळुंखे''' (आण्णासाहेब हरी साळुंखे) हे [[मराठी|मराठीतले ]] लेखक, महाराष्ट्रातील एक विचारवंत, व्याख्याते आणि [[संस्कृत]]चे गाढे अभ्यासक आहेत. १९५९ पासून जाहीर रीत्या सभांमधून भाषणे देत असले तरी त्यांची महाराष्ट्रभर भटकंती आणि व्याख्याने १९८०-८१पासून सुरू झाली. त्यासुमारास साळुंखे यांनी चार्वाकावर लिहिलेली लेखमाला वाईच्या नवभारत मासिकात प्रकाशित झाली आणि दुसऱ्या बाजूने किर्लोस्कर मासिकाच्या जून १९८१च्या अंकात मराठा समाजावरील आत्मनिरीक्षणात्मक स्वरूपाचा गाजलेला लेख प्रसिद्ध झाला. त्या लेखावर प्रतिक्रिया म्हणून फक्त किर्लोस्करकडे तीन पोती भरतील एवढी पत्रे आली होती. तेव्हापासून आ.ह. साळुंखे यांना अखिल महाराष्ट्रातून व्याख्यानांची आमंत्रणांवर आमंत्रणे येऊ लागली.
 
==जीवन==
 
डॉ. साळुंखे यांचा जन्म [[सांगली जिल्हा|सांगली जिल्ह्यातील]] [[खाडेवाडी]] या लहानश्यालहानशा गावी एका [[शेतकरी|शेतक-याच्याशेतकऱ्याच्या]] कुटुंबात झाला. संस्कृत विषयात प्रथमपहिल्या वर्गात प्रथम येत त्यांनी आपली पदवी [[शिवाजी विद्यापीठ]] [[कोल्हापूर]] येथून घेतली. [[मास्टर ऑफ आर्ट्‌स|एम.ए.]] मध्येही त्यांनी संस्कृत विषयात प्रथम क्रमांक पटकावला. संस्कृतत्यांची विषयातच पी.एचपीएच.डी.ही सुद्धासंस्कृत घेतलीविषयातआहे.
 
==वैयक्तिक==