"तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
राष्ट्रसंत '''तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन''' समिती व गुरुदेव सेवा मंडळ, राळेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय राष्ट्रसंत '''तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन''' १९-२० जानेवारी २०१३ या काळात राळेगांव (भंडारा जिल्हा) येथे झाले. संमेलनाध्यक्ष म्हणून कविवर्य प्रा. फ. मु. शिंदे होते.
 
यापूर्वीचे राष्ट्रसंत '''तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन''' (बारावे) मध्यप्रदेशातील सौंसर, (जिल्हा छिंदवाडा) येथे तारीख २४ एप्रिल २०११ रोजी झाले या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते व ज्येष्ठ पत्रकार उमेशबाबू चौबे होते.
 
११वे अकरावे '''तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन''' २९ जानेवारी २०११ला वर्धा जिल्ह्य़ातील सावळी(खुर्द)(कारंजा घाडगे तालुका) येथे झाले होते.
 
------------------------------------------------------------------------------------------------------------
 
हे संमेलन आणि '''[[तुकडोजी महाराज साहित्य संमेलन]]''' ही वेगळी असावीत.