"तुकडोजी महाराज साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ७:
२रे '''तुकडोजी महाराज साहित्य संमेलन''' ------- येथे झाले. संमेलनाचे अधक्ष प्रा. रा. ग. जाधव होते.
 
==राष्ट्रसंत तुकडोजी महाराज '''विचार''' साहित्य संमेलन==
 
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज '''विचार''' साहित्य संमेलन समिती व गुरुदेव सेवा मंडळ, राळेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन १९-२० जानेवारी २०१३ या काळात राळेगांव (भंडारा जिल्हा) येथे झाले. संमेलनाध्यक्ष म्हणून कविवर्य प्रा. फ. मु. शिंदे होते.
 
यापूर्वीचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज '''विचार''' साहित्य संमेलन (बारावे) मध्यप्रदेशातील सौंसर, (जिल्हा छिंदवाडा) येथे तारीख २४ एप्रिल २००७ रोजी झाले या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते व ज्येष्ठ पत्रकार उमेशबाबू चौबे होते.
 
हे संमेलन आणि '''तुकडोजी महाराज साहित्य संमेलन''' ही वेगळी असावीत.