"तुकडोजी महाराज साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासन आणि वरूड मित्रपरिवार यांच्या तर्फे ५वे राष्ट्रसंत '''तुकडोजी महाराज साहित्य संमेलन''' नागपूर येथे ९-२-२०१३ रोजी झाले. उल्हास पवार संमेलनाध्यक्ष होते.
 
४थे ''तुकडोजी महाराज साहित्य संमेलन''' नागपूर विद्यापीठ व नागपुरातीलच सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज यांच्यातर्फे २५ एप्रिल २०१०ला नागपूरला झाले. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे माजी प्रमुख डॉ. ल. रा. नसिराबादकर हे संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते.
 
==राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन==