"चिं.वि. जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १४:
| भाषा = [[मराठी भाषा|मराठी]]
| कार्यकाळ =
| साहित्य_प्रकार = विनोदी [[कथा]], [[बौद्ध धर्म]]विषयक लेखन
| विषय = [[बौद्ध धर्म]]
| चळवळ =
| प्रसिद्ध_साहित्यकृती = [[चिमणरावांचे चर्‍हाटचऱ्हाट]]<br />[[एरंडाचे गुर्‍हाळगुऱ्हाळ]]
| प्रभाव =
| प्रभावित =
Line ३० ⟶ २९:
| तळटिपा =
}}
'''चिंतामण विनायक जोशी''' ([[जानेवारी १९]], [[इ.स. १८९२|१८९२]] - [[नोव्हेंबर २१]], [[इ.स. १९६३|१९६३]]) हे विनोदी साहित्याकरता प्रसिद्ध असलेले [[मराठी भाषा|मराठी]] लेखक होते. पाली भाषेचा त्यांचा विशेष अभ्यास होता. बडोदे महाविद्यालयात ते पाली विषयाचे प्राध्यापक होते.<br /><br />
त्यांचे वडील विनायक रामचंद्र जोशी हे शिक्षक होते तसेच आगरकर यांच्या सुधारक या वृत्तपत्राचे त्यांनी काही काळ संपादनही केले होते. [[सार्वजनिक काका]] म्हणून ओळखले जाणारे [[गणेश वासुदेव जोशी]] हे देखील जोश्यांच्याच घराण्यातले होते.<br /><br />त्यांचे बहुतांशी लेखन हे विनोदी वाङ्मय असले तरी ते व्यावहारिक जीवनात धीरगंभीर प्रवृत्तीचे गृहस्थ होते. त्यांच्या मुलाचा अकाली मृत्यू झाला होता, त्यामुळे ते दु:खी असत.
 
दूरचित्रवाणीवरची ’चिमणराव-गुंड्याभाऊ’ ही मालिका खूप गाजली. मालिकेत चिमणरावांचे काम दिलीप प्रभावळकरांनी, गुंड्याभाऊचे बाळ कर्वे यांनी, चिमणरावांच्या पत्‍नीचे(कावेरीचे-काऊचे) स्मिता पावसकर यांनी, तर राघू या पुत्राचे काम गणेश मतकरी यांनी केले होते. या मालिकेच्या निर्मात्या विजया जोगळेकर-धुमाळे होत्या.
 
चिं.वि.जोशींच्या, संध्या बोडस-काणे व अलका जोशी-मांडके या नातींनी संकलित केलेले ’चि.वि. जोशी - साहित्यातले आणि आठवणीतले’ हे पुस्तक कॉन्टिनेन्टल प्रकाशनने प्रकाशित केले आहे.
 
 
 
 
 
== प्रकाशित साहित्य ==