'''अरुणाचल प्रदेश''' हे भारतातील इशान्यIशान्य भागातील एक प्रमुख राज्य आहे. या राज्याचीराज्याच्या सीमा चीन व म्यानमार या देशांशी सीमा लागून आहेत. ह्याम्हणून राज्याचाया राज्याच्या काही भागावर चीननेही अधिकार सांगितला असूनआहे. त्यासाठी आणि इतर काही कारणांसाठी चीनने भारताशी १९६२ साली युद्ध झालेकेले होते.
इटानगर ही अरुणाचलची राजधानी आहे. अरुणाचल प्रदेशातअरुणाचलमध्ये शेजारीशेजारच्या राज्यांप्रमाणे फुटीरवादी संघटनांचा प्रभाव नाही.<ref>[http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/8164478.cms दुदैर्वीदुर्दैवी योगायोग]</ref>
== इतिहास ==
आसाममधूनआसाम राज्याचे विभाजन होऊन अरुणाचल प्रदेश हे वेगळे राज्य १९८७ साली स्थापन झाले.