"वल्लभभाई पटेल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने वाढविले: pa:ਵੱਲਭਭਾਈ ਪਟੇਲ
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४४:
</table>
 
'''सरदार वल्लभभाई पटेल''' (३१ ओक्टोबर १८७५ - १५ डिसेम्बर १९५०) [[भारत|भारताचे]] एक राजकीय व सामाजिक नेते होते,. ज्यांनीत्यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात व स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताच्या राजकीय एकत्रीकरणातएकसंघीकरणात महत्वाचेमोठे योगदान दिले. त्यांना सरदार ह्या पदवीने संबोधित केले जाई.
'''
तेवल्लभभाई पटेल''' पेशाने वकील होतीहोते. वकीलीच्यावकिली करीत काळातअसताना ते [[महात्मा गांधी]]च्या प्रभावाखाली आले. [[गुजरात]]च्या खेडा, बोरसद आणि बारडोली गावाच्या खेडूतांनाखेडुतांना संघटित करून त्यांनी इंग्रजी अत्याचाराचाअत्याचाराविरुद्ध प्रतिकारसत्याग्रह केला. या सत्याग्रहानंतर त्यांची गणना गुजरातच्या प्रभावशाली नेत्यांमध्ये होऊ लागली. भारतीय राष्ट्रीय कॉग्रेसचे ते एक महत्वाचेमहत्त्वाचे नेते होते. १९३४ व १९३७च्या निवडणूकांमध्येनिवडणुकांमध्ये त्यांनी पक्षाचे संघटनही बघितलेबांधले. [[भारत छोडो आंदोलन|भारत छोडो आंदोलनात]] ते आघाडीवर होते.
भारताचे पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान या रूपात त्यांनी [[पंजाब]] व [[दिल्ली]]च्या निराश्रितांच्या मदतीसाठी व फाळणीनंतर उफाळलेल्या हिंसाचारानंतर शांती पुन:स्थापनेकरिताही त्यांनी कार्य केले. सरदारांनी केलेले ५६५ अर्धस्वायत्त संस्थानांचे भारतात विलिनीकरण हे त्यांचे सर्वात महत्वाचे कार्य होय. मुत्सद्दीगिरी व वेळ पडल्यास सैन्यबळ वापरून सरदारांनी संस्थाने भारतात विलीन केली. ते भारताचे ''लोहपुरूष''' म्हणून ओळखले जातात. सरदार, मुक्त व्यापार व मालकी हक्कांचे समर्थक होते.
'''
== जन्म व कौटुंबीक जीवन ==
भारताचेवल्लभभाई पटेल''' हे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचे पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान झाले. या रूपात त्यांनी पाकिस्तातून आलेल्या आणि [[पंजाब]] व [[दिल्ली]]च्या निराश्रितांच्यायेथे राहणाऱ्या निर्वासितांच्या मदतीसाठी खूप काम केले. फाळणीनंतर उफाळलेल्या हिंसाचारानंतर शांती पुन:स्थापनेकरिताहीशांतीस्थापनेकरिताही त्यांनी कार्य केले. सरदारांनी केलेलेहिंदुस्थानातील ५६५ अर्धस्वायत्त संस्थानांचे भारतात विलिनीकरण करवून घेणे हे त्यांचेपटेलांचे सर्वात महत्वाचेमोठे कार्य होय. मुत्सद्दीगिरीमुत्सद्देगिरी व वेळ पडल्यास सैन्यबळ वापरून सरदारांनी संस्थाने भारतात विलीन केली. म्हणूनच ते भारताचे ''लोहपुरूष''' म्हणून ओळखले जातात. '''सरदार, पटेल''' हे मुक्त व्यापार व खासगी मालकी हक्कांचे समर्थक होते.
 
== जन्म व कौटुंबीककौटुंबिक जीवन ==
वल्लभभाई झवेरभाई पटेल याचा जन्म त्यांच्या मामाच्या घरी [[नडीयाद]] - गुजरात येथे झाला.त्यांची अचूक जन्मतारिख द्न्यात नाही, त्यांनी मॅट्रीक परीक्षेवेळी स्वतःची जन्म तारीख ३१ ओक्टोबर अशी लिहिली होती.<ref>{{cite book
'''
वल्लभभाई झवेरभाई पटेल''' याचायांचा जन्म त्यांच्या मामाच्यामामांच्या घरीनडियाद(गुजराथ) [[नडीयाद]]येथील -घरी गुजरात येथे झाला. त्यांची अचूक जन्मतारिख द्न्यातज्ञात नाही, पण त्यांनी मॅट्रीकमॅट्रिक परीक्षेच्या परीक्षेवेळीवेळी स्वतःची जन्म तारीख ३१ ओक्टोबरऑक्टोबर अशी लिहिली होती.<ref>{{cite book
| last = गांधी
| first = राजमोहन
Line ५८ ⟶ ६१:
| location = भारत
| pages = ३
}}</ref> [[हिंदू धर्म|हिंदू धर्मिय]] पिता झवेरभाई व माता लाडबा यांचे ते चौथे पुत्र होत. झवेरभाई [[खेडा जिल्हा|खेडा जिल्ह्याच्या]] करमसद गावचे रहिवासी होतहोते. सोमाभाई, नरसिंहभाई व विठ्ठलभाई (विठ्ठलभाई - पुढे राजकारणीही झाले) ही त्यांची मोठी भावंडे होतहोती. त्यांना एक काशीभाई नावाचा धाकटा भाऊ - काशीभाईदहीबा नावाची धाकटी बहिणबहीण - दहीबा ही होती. बालपणी वल्लभभाई वडिलांना शेतातशेतीत मदत करत असत.<ref>{{cite book
| last = गांधी
| first = राजमोहन
| शीर्षक= पटेल: एक जीवन (Patel: A Life)
| pages = ७
}}</ref> १८ वर्षाचे झाले असता त्यांचे लग्न जवळच्या गावातील १२ / १३ वर्षाच्या झवेरबा यांच्यासोबत झाले. '''वल्लभभाई''' मेट्रीकचीमॅट्रिकची परीक्षा तुलनेने उशिरा, म्हणजे २२वयाच्या वर्षाचे२२व्या असतानावर्षी उत्तीर्ण झाले.<ref>{{cite book
| last = गांधी
| first = राजमोहन
| title = पटेल: एक जीवन (Patel: A Life)
| pages = १३
}}</ref> इतरांकडे पुस्तके मागून, कुटुंबापासून दूर राहून दोन वर्षात '''वल्लभभाई''' वकिलीची वकीलीची परिक्षापरीक्षा उत्तीर्णपास झाले. यानंतरत्यानंतर [[गोध्रा]] येथे झवेरबांसोबत त्यांनी गृहस्थ जीवनाची सुरूवात केली. तिथल्या बार कौन्सिलमध्येही नाव नोंदवले. झवेरबांपासून त्यांना दोन अपत्ये झाली - १९०४मध्ये मणीबेन आणि १९०६मध्ये डाह्याभाई. [[गुजरात]]मध्ये त्या वेळी ब्युबोनिकब्युबॉनिक [[प्लेग]]ची साथ पसरली होती. या काळात त्यांनी स्वतःच्या कुटुंबास सुरक्षित स्थानी हलवले.<ref>{{cite book
| last = गांधी
| first = राजमोहन
Line ७४ ⟶ ७७:
| pages = १६
}}</ref>
'''वल्लभभाई''' गोधरा, बोरसद व [[आणंद]] भागात वकिली करत असताना करमसदच्या घराची जबाबदारीही बघतसांभाळत होते.
 
==अन्य==
सांगवी(पुणे) येथे असलेले सरदार वल्लभबाई पटेल प्रतिष्ठान हे पटेलांच्या स्मरणार्थ, एकदिवसीय [[वल्लभभाई पटेल साहित्य संमेलन]] भरवते.
 
== संदर्भ ==