परशुराम हाहे भगवान विष्णुंचाविष्णूंचा सहावा अवतार समजलासमजले जातोजातात. जमदग्नी व रेणुकामाता यांच्या पोटी यांचयांचा जन्म झाला.
ब्राह्मण असुनअसून क्षत्रियाचेक्षत्रियांचे सर्व गुण यांच्यात होते,म्हणुनच म्हणूनच त्यांना "शरादपीशरादपि शापादपीशापादपि" असे म्हणतत. भगवान शंकरांकडुनशंकरांकडून त्यांनी परशुपरशू हे शस्त्र घेतले आणि अनेक विद्या आत्मसात केल्या.
त्याच विद्यांच्या जोरावर त्यांनी दुष्ट आणि प्रजेला जाच देणार्यादेणार्या राजांचा बंदोबस्त केला. त्याच वेळी त्यांनी सहस्त्रार्जुनाला ठार केले.
पुढे त्यांनी राजांना जिंकुनजिंकून ताब्यात घेतलेली जमिनजमीन त्यांनी ऋषी कुलालाऋषिकुलाला देउनदेऊन ते महेन्द्र पर्वतावर तप करण्यासाठी निघुननिघून गेले.
त्या नंतरत्यानंतर त्यांचा उल्लेख सीता स्वयंवरात येतो. तेथे त्यांनी शिवधनुष्य तोडणर्यातोडणार्या रामाला अव्हानआव्हान दीलेदिले. मात्र राग शांत झाल्यावर आपल्या कडीलआपल्याकडील धनुष्य त्यांनी रामाला भेट दिलादिले.
पुढे त्यांनी भिष्मांनाभीष्मांना त्या सगळ्या विद्या दिल्या. नंतर अंबेच्या याचनेवरुन त्यांनी भिष्मांशीभीष्मांशी युद्ध केले. भीष्म हरले पण तरीही त्यांनी अंबेशी लग्न करण्यास नकार दिला.