"जिल्हा साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: विशेषणे टाळा
ओळ ४:
 
* १९९६ साली ’लातूर जिल्हा साहित्य संमेलन’ झाले होते : संमेलनाध्यक्ष [[विजय वसंतराव पाडळकर]]
* नंदुरबारचे पहिले जिल्हा साहित्य संमेलन, १४ जानेवारी २००९ रोजी नंदुरबार येथे झाले होते. संमेलनाध्यक्ष : रानकवी [[ना. धों. महानोर]].
* ठाण्यातील [[मराठी ग्रंथ संग्रहालय]] आणि [[महाराष्ट्र साहित्य परिषद|महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या]] संयुक्त विद्यमाने १७ जानेवारी २०१०ी ठाणे जिल्हा साहित्य संमेलन झाले. संमेलनाध्यक्ष ?
* बुलढाणा जिल्हा साहित्य संमेलन, ३-१-२०१०, संमेलनाध्यक्ष : ज.ह. खरात
* तिसरे ठाणे जिल्हा कोकण मराठी साहित्य संमेलन अंबरनाथच्या वडवली येथे ९ आणि १० जानेवारी २०१० रोजी झाले. संमेलनाध्यक्ष : [[रामदास फुटाणे]]
* नंदुरबार जिल्ह्य़ाचे द्वितीय साहित्य संमेलन २७ फेब्रुवारी २०१० रोजी शहादा आयोजित झाले. संमेलनाध्यक्ष : कवी ‘गोंधड’कार वाहरू सोनवणे.
* तिसरे रत्नागिरी जिल्हा कोकण मराठी साहित्य संमेलन २४-४-२०१० खेड येथे झाले.संमेलनाध्यक्ष : डॉ. [[अनिल अवचट]].
* कोकण मराठी साहित्य परिषदेचे मुंबई जिल्हा संमेलन चेंबूर येथे ५ जून २०१० रोजी झाले. संमेलनाध्यक्षा : [[वसुंधरा पेंडसे-नाईक]]
* दुसरे जिल्हा साहित्य संमेलन आणि ग्रंथोत्सव येथील शाहू स्मारक भवनमध्ये ३ ते ५ डिसेंबर २०११ रोजी झाला. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई, मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन आणि राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे हे संमेलन झाले. संमेलनाध्यक्ष : कथालेखक सखा कलाल
* १ले औरंगाबाद जिल्हा मराठा साहित्य संमेलन,२७-६-२०१०, संमेलनाध्यक्ष : [[रा.रं.बोराडे]]
* जिल्ह्यातील साहित्यिकांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी येथील राजर्षी छत्रपती शाहू मेमोरियल ट्रस्टतर्फे १०, ११ जुलै २०१० पहिले कोल्हापूर जिल्हा साहित्य संमेलन आयोजिण्यात करण्यात आले होते. संमेलनाध्यक्ष ?
* बीड तालुक्यातील नेकनूर येथे जिल्हा [[महाराष्ट्र साहित्य परिषद|महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या]] वतीने झालेले तृतीय बीड जिल्हा साहित्य संमेलन, २५-१२-२०११, संमेलनाध्यक्ष : डॉ. पाटांगणकर,
* नंदुरबार जिल्हा साहित्य अकादमी व आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने झालेले चौथे नंदुरबार जिल्हा साहित्य संमेलन, ९-४-२०१२, संमेलनाध्यक्षा : डॉ. अलका कुलकर्णी