"रुक्मिणीस्वयंवर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: विशेषणे टाळा
ओळ ३:
 
[[नरेंद्र कवी|नरेंद्र कवीने]] '''रुक्मिणीस्वयंवर''' याच नावाचा एक अपुरा राहिलेला काव्यग्रंथ लिहिला आहे, तो ग्रंथ अर्थात एकनाथांच्या काव्यग्रंथाहून वेगळा आहे. कवि सामराजानेसुद्धा '''रुक्मिणीस्वयंवर''' नावाचे काव्य लिहिले आहे. ते काव्य प्रथम [[विनायक लक्ष्मण भावे]] यांनी प्रकाशात आणले. रुक्मिणीच्या त्या गाजलेल्या स्वयंवराने अनेक कवींना त्या घटनेवर काव्ये करावीशी वाटली, त्यात आश्चर्य नाही. अशी काव्ये करणारे आणखीही कवी असावेत.
 
महानुभाव पंथात दाखल झालेल्या [[नरेंद्र कवी|नरेंद्र कवीचा]] हा नऊशे ओव्यांचा अपुरा ग्रंथ महानुभावांनी सांकेतिक लिपीबद्ध केला. सांकेतिक लिपी उलगडून हा '''रुक्मिणीस्वयंवर''' नामक ग्रंथ, पुढे इतिहासाचार्य राजवाडे, प्रा. कोलते, प्रा. सुरेश डोळके आदींनी सांकेतिक लिपी उलगडून बालबोध लिपीत आणला. महानुभाव पंथाने पवित्र मानलेल्या सात ग्रंथांपैकी [[नरेंद्र कवी|नरेंद्र कवीचा]] हा ग्रंथ आहे.
 
रुक्मिणीस्वयंवराची मूळ कथा व्यासांनी रचलेल्या महाभारतात आहे. त्यांनी नंतर ती भागवतात आणून फुलवली. पद्मपुराणातही ती आली. आदि पुराणिक शुकमुनींनी भागवताचे गायन करताना ती कथा जनमानसात नेली. आणि त्याच कथेवर [[नरेंद्र कवी|नरेंद्र कवीने]] रुक्मिणीस्वयंवर हे रसाळ काव्य रचले.