"तुकाराम भाऊराव साठे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो अभय नातू यांनी अण्णाभाऊ साठे हे पान पुनर्निर्देशन लावुन अण्णा भाऊ साठे येथे हलवले
(चर्चा | योगदान)
खूणपताका: विशेषणे टाळा
ओळ ६०:
 
== कार्य ==
अण्णा भाऊ साठे हे [[लावणी|लावण्या]], शाहिरी काव्ये, [[पोवाडा]] या लोककलांमध्ये तरबेज होते. [[मराठी भाषा|मराठीभाषिक]] स्वतंत्र [[महाराष्ट्र]] राज्याच्या निर्मितीकरता इ.स. १९५० च्या दशकात चाललेल्या [[संयुक्त महाराष्ट्र चळवळ|संयुक्त महाराष्ट्र चळवळीत]] त्यांनी लोककलेच्या माध्यमातून लोकप्रबोधन घडवून आणले.अण्णा भाऊ साठे यांची वगनाट्येही अत्यंत महत्त्वाची आहेत. या वगनाटयांसाठी अण्णा भाऊंनी [[तमाशा]] या महाराष्ट्रातील पारंपरिक लोककलेचा आकृतिबंध स्वीकारला. तमाशाच्या पारंपरिक सादरीकरणातील गण, गवळण, बतावणी आणि वग या घटकांपैकी गण, काही प्रमाणात बतावणी आणि वगनाटय हे तीन घटकच अण्णा भाऊंनी स्वीकारले. असे असले तरी तमाशाच्या पारंपरिक आकृतिबंधात अण्णा भाऊंनी वगनाटयाच्या रूपाने पुष्कळ बदल घडवून आणले. ''अकलेची गोष्ट'', ''शेटजींचे इलेक्षन'', ''बेकायदेशीर'', ''माझी मुंबई अर्थात मुंबई कोणाची?'', ''मूक मिरवणूक'', ''लोकमंत्र्यांचा दौरा'', ''खापऱ्या चोर'', ''बिलंदर बडवे'' यांसारखी वगनाटये अण्णा भाऊंनी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाची पायाभरणी करण्यासाठी लिहिली. त्यांतील ''गरुडाला पंख, वाघाला नखं तशी ही (मुंबई) मराठी मुलुखाला'' हे कवन संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत विलक्षण गाजले.
 
अण्णा भाऊ साठे यांनी लिहिलेली प्रसिद्ध फक्कड(लावणीचा एक प्रकार) म्हणजे ‘याची मैना गावाकडं राह्यली’. या एका काव्यरचनेमुळे अण्णा भाऊ साठे यांचे नाव मराठी साहित्य अविस्मरणीय असेल.
 
[[चित्र:Annabhau Sathe2.jpg|इवलेसे|डावे|]]
 
== कारकीर्द ==
=== कादंबरीवर आधारित चित्रपट ===