"महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्था" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: अमराठी योगदान
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{Wikify|date=जानेवारी २०११}}
 
भारतीय राज्यघटनेनुसार शिक्षण हा घटकविषय हीभारताचे संघशासनकेंद्रशासन तसेच राज्यशासन यांच्या सामायिकसामाईक यादीत असल्यामुळे ती त्यांची सामायिकसामाईक जबाबदारी ठरते. पालिका आणि जिल्हापरिषदांचीजिल्हापरिषदा यांसारख्या स्थानिक प्रशासनस्वराज्य व्यवस्थासंस्था मोफत शालेय शिक्षणाची जबाबदारी मर्यादीतमर्यादित प्रमाणावर पेलत असतात.
 
भारतात वयोगट ६ पेक्षा कमीचेकमी वयाच्या मुलांचे शिक्षण पुर्वप्राथमिकहे पूर्वप्राथमिक म्हणून गणले जाते. महाराष्ट्रात या शिक्षणासाठी मराठी माध्यमाच्या बालवाडी आणि आंगणआंगणवाड्या वाड्याआहेत. हीत्यांचे जबाबदारीशिक्षण सांभाळतातबहुधा माँटेसरी शिक्षणपद्धतीवर आधारलेले असते. इंग्रजी माध्यममाध्यमात प्रिकेजी‘किंडरगार्टन’(केजी) आणिया जर्मन शिक्षणपद्धतीनुसार हे शिक्षण प्री-केजी, चेज्युनियर केजी आणि सीनियर केजी दोनअसे स्तराततीन शिशूवर्गस्तरांत चालवतातचालते.
 
भारतीय राज्यघटनेनुसार केवळ सहा आणि त्यापेक्षा अधिक वयाच्या मुलांच्या शिक्षणासाठी सरकारी नियम आणि नियंत्रणे आहेत. प्राथमिक शाळेत पहिल्या वर्गात जाणाऱ्या मुलाचे वय सहा असले पाहिजे असा सरकारी नियम आहे. भारतातील बहुतेक राज्ये हा नियम पाळीत नाहीत. महाराष्ट्रात मात्र या नियमाची सक्तीने अंमलबजावणी केली जाते. त्यामुळे महाराष्ट्रातील सहाव्या वर्षी पहिलीत असलेला मुलगा दहाव्या वर्षी चौथी पास करतो. या पहिली ते चौथीपर्यंतच्या शिक्षणाला महाराष्ट्रात प्राथमिक शिक्षण असे म्हटले जाते. उत्तरी भारतात, विशेषत: दिल्लीत पहिली ते पाचवीपर्यंतचे शिक्षण हे प्राथमिक शिक्षण समजले जाते.
भारतीय राज्यघटना केवळ वयोगट सहा आणि पुढील शिक्षणास नियंत्रीत करते.वयोगट सहा ते दहा इयत्ता पहिलीते चौथी ते हे प्राथमिक इयत्ता पाचवी ते सातवी माध्यमिक आठवी ते दहावी उच्चमाध्यमिक इयत्ता ११ आणि १२ या [[उच्च माध्यमिक शिक्षण|कनीष्ठ महाविद्दालय]] त्यापुढील शिक्षण महाविद्दालयीन अशी वर्गवारी केली जात असे.बऱ्याचदा सातवीपर्यंतच्या शिक्षणाचाही उल्लेख प्राथमिक असा केला जातो तर उच्चमाध्यमिक शाळांची संख्या सुद्धा माध्यमिक शाळा म्हणूनच मोजली जाते. राज्यघटनेनुसार प्राथमिक शिक्षण उपलब्ध करणे शासन आणि पालक ही घटनादत्त जबाबदारी आहे.
 
महाराष्ट्रात इयत्ता पाचवी ते सातवी (आणि उत्तरी भारतात सहावी ते आठवी) हे माध्यमिक शिक्षण समजले जाते. त्यापुढील दहावीपर्यंतचे शिक्षण हे हायस्कूलचे शिक्षण समजले जाते. इयत्ता ११ आणि १२ या वर्गांचे शिक्षण महाराष्ट्रात कॉलेजांमध्ये मिळते. या कॉलेजांना कनिष्ट महाविद्यालये असे म्हणण्याची पद्धत आहे. महाराष्ट्राबाहेर मात्र, हेही शिक्षण शाळेत मिळते. अशा शाळेला उच्च माध्यमिक शाळा म्हणतात. त्यापुढील शिक्षण मात्र संपूर्ण भारतात बहुधा महाविद्यालयांत घ्यावे लागते. अपवाद म्हणजे, भारतातील काही विद्यापीठे हेही शिक्षण घरबसल्या पत्रोत्तरांद्वारे देण्याची सोय करतात.
 
भारताच्या काही राज्यांत पहिली ते सातवी हे प्राथमिक, आठवी ते दहावी माध्यमिक आणि अकरावी-बारावी हे उच्च माध्यमिक अशी विभागणी असते. राज्यघटनेनुसार मुलांना त्यांच्या वयाच्या चौदाव्या वर्षापर्यंतचे प्राथमिक वा पुढचे शिक्षण उपलब्ध करून देणे ही सरकारची आणि पालकांची घटनादत्त जबाबदारी आहे.
 
 
महाराष्ट्रात २२०० महाविद्यालये, सोळा हजार माध्यमिक शाळा आणि ७५ हजार प्राथमिक शाळा आहेत. या सर्व ठिकाणची शिक्षक - प्राध्यापकांची संख्याही काही लाखांच्या घरात आहे. विद्यार्थ्यांची संख्यातर कोटीचा आकडा ओलांडते.<ref>http://onlinenews.lokmat.com/php/detailedmanthan.php?id=Manthan-52-1-19-09-2008-f8c1d&ndate=2008-09-21 ची कॅश आहे. 5 Aug 2009 07:56:20 GMT वाजता हे पृष्ठ जसे दिसले होते त्याचा हा स्नॅपशॉट आहे.</ref>
 
==सद्य व्यवस्था==
शालेय शिक्षणाकरिता मध्यमवर्गीयांसाठी अल्प शुल्काच्या अनुदानित शाळा आणि त्याखालोखाल मोफत शिक्षण देणार्‍या स्थानिक प्रशासनाने चालवलेल्या शाळा. अशी व्यवस्था असे,[[वसंतदादा पाटील|वसंतदादा पाटीलोत्तर]] काळात शिक्षणाचे बऱ्याच स्तरांवर खाजगीकरण झाले त्यात उच्चभ्रूंसाठी खाजगी विनाअनुदानित शाळा उपलब्ध होऊ लागल्या.राज्य शासन एकूण वित्तीय महसूल खर्चापैकी सुमारे १/६ भाग सर्वसाधारण शिक्षणावर खर्च करते<ref>http://mahanews.gov.in/content/articleshow.aspx?id=FD5OL17w2LlFT7EdxwN|DHmYA5RsymCa0rvapBZHg4tObdFDxwOpvw==</ref>
 
शालेय शिक्षणाकरिता मध्यमवर्गीयांसाठी अल्प शुल्काच्या अनुदानित शाळा आणि त्याखालोखाल मोफत शिक्षण देणार्‍यादेणाऱ्या स्थानिक प्रशासनाने चालवलेल्या शाळा. अशी व्यवस्था असे,. [[वसंतदादा पाटील|वसंतदादा पाटीलोत्तर]] काळात शिक्षणाचे बऱ्याच स्तरांवर खाजगीकरण झाले. त्यात उच्चभ्रूंसाठी खाजगी विनाअनुदानित शाळा उपलब्धनिघाल्या. होऊ लागल्या.राज्य शासन एकूण वित्तीय महसूल खर्चापैकी सुमारे १/६ भाग सर्वसाधारण शिक्षणावर खर्च करते<ref>http://mahanews.gov.in/content/articleshow.aspx?id=FD5OL17w2LlFT7EdxwN|DHmYA5RsymCa0rvapBZHg4tObdFDxwOpvw==</ref>
शालेय शिक्षणाचा राष्ट्रीय स्तरावरील ढोबळ आराखडा आणि अभ्यासक्रम NCERT उपलब्ध करते महाराष्ट्रात राज्यस्तरावर ही शासकीय संस्था त्यावर आधारीत महाराष्ट्रास अनुकुल पाठ्यक्रम ठरवते बालभारती ही राज्यस्तरीय संस्था पाठ्यपुस्तकांच्या छपाई आणि वितरणाची जबाबदारी सांभाळते. माध्यमिक ते १२ पर्यंतच्या परिक्षांची जबाबदारी [[महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ]] सांभाळते,मंडळाकडून घेतल्या जाणाऱ्या इयत्ता दहावी व इयत्ता १२वी परिक्षास्तरावरील विद्दार्थ्याच्या शैक्षणिक जिवनातील महत्त्वपूर्ण टप्पा मानल्या जातात.
 
शालेय शिक्षणाचा राष्ट्रीय स्तरावरील ढोबळ आराखडा आणि अभ्यासक्रम NCERT ठरवते. उपलब्धत्यावर करतेआधारलेला महाराष्ट्रातपण राज्यस्तरावरमहाराष्ट्रास हीअनुकूल शासकीयअसा संस्थापाठ्यक्रम त्यावरराज्यसरकाचे आधारीतशिक्षणखाते महाराष्ट्रासठरवते. अनुकुल पाठ्यक्रम ठरवते बालभारती ही राज्यस्तरीय संस्था पाठ्यपुस्तकांच्या छपाई आणि वितरणाची जबाबदारी सांभाळते. माध्यमिक ते १२ पर्यंतच्या परिक्षांचीपरीक्षांची जबाबदारी [[महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ]] सांभाळते,मंडळाकडून घेतल्या जाणाऱ्या इयत्ता दहावी व इयत्ता १२वी परिक्षास्तरावरील विद्दार्थ्याच्याया परीक्षा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जिवनातीलजीवनातील महत्त्वपूर्ण टप्पा मानल्या जातात.
 
===सांख्यिकी ===
महाराष्ट्र राज्यात 75७५ हजार 466४६६ इतक्‍या प्राथमिक शाळा सुरू आहेत. त्यापैकी 65६५ हजार 324३२४ मराठी माध्यमाच्या शाळा आहेत. त्याप्रमाणेत्याचप्रमाणे 19१९ हजार 767७६७ माध्यमिक शाळा सुरू आहेत. त्यापैकी 15१५ हजार 466४६६ मराठी माध्यमाच्या शाळा आहेत. राज्यातील एकूण शाळांची तुलना करता मराठी माध्यमांच्या प्राथमिक शाळांचे प्रमाण 78७८ टक्के इतके आहे.राज्यात महाराष्ट्रात मराठी माध्यमाच्या प्राथमिक शाळांचे प्रमाण एकूण शाळांच्या ८७ टक्के, तर मराठी माध्यमाच्या माध्यमिक शाळांचे प्रमाण ७८ टक्के आहे.<ref>http://mahanews.gov.in/content/articleshow.aspx?id=QjTHOzO/|TRvKp/xmE9pfSTEX56|HU9UTff9Kr|awIF11Itz7fjAaw==</ref>
 
राज्यातीलमहाराष्ट्रात इंग्रजी माध्यमाच्या पाच हजार 213२१३ इतक्या प्राथमिक, इंग्रजी शाळा आहेत. त्यापैकीआणि दोन हजार 528५२८ इतक्‍या इंग्रजी माध्यमांच्या प्राथमिकमाध्यमिक शाळा आहेत.
 
24 नोव्हेंबर 2001 रोजी राज्यात कायम विनाअनुदानित तत्त्वावर नवीन प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना परवानगी देण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सन 2001 ते 2007-08 या कालावधीत मराठी माध्यमाच्या साधारणपणे एक हजार 700 प्राथमिक व दोन हजार 200 माध्यमिक शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली.
Line २४ ⟶ ३०:
कायम विनाअनुदान धोरण रद्द झाल्याने 29 एप्रिल 2008 राजी राज्यात कायम विनाअनुदानित तत्त्वावर मराठी माध्यमांच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा सुरू करण्याकरिता खासगी संस्थांकडून प्राप्त झालेले एकूण 11 हजार 654 प्रस्ताव रद्द करण्यात आले,<ref>http://www.esakal.com/esakal/20110409/5033537049023769539.htm</ref>
===शिक्षण गळती===
===अल्पसंख्यांकअल्पसंख्याकांचे शिक्षण===
राज्यातील मुस्लीम, बौद्ध, शिख, ख्रिश्चन, जैन व पारशी या अल्पसंख्यांकहिद्वेतर समाजातील विद्याथ्र्यांच्या शालेय गळतीचे प्रमाण वाढते आहे. गळती थांबावी व हे विद्यार्थी शिक्षण घेण्यास प्रवृत्त व्हावेत यासाठी राज्यमहाराष्ट्र शासनानेसरकार शासकीय तसेच खाजगी अनुदानित व विनाअनुदानित शाळांमध्ये ५ वी ते ७ वी मध्ये शिकणाऱ्या व शाळेत नियमित उपस्थित राहणाऱ्या विद्याथ्र्यांच्यातथाकथित अल्पसंख्य धर्मीय विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रोत्साहन भत्ता (उपस्थिती भत्ता) देते. राज्यभरात या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सन २०१०-२०११ या आर्थिक वर्षासाठी अठरा कोटी रुपयांच्या निधीची तरतुदतरतूद केलेली होती.<ref>Google's cache of http://www.dainikekmat.com/main/osmanabad.php?cat=osmanabad&key=108086&start=801. It is a snapshot of the page as it appeared on 24 Mar 2011 05:25:06 GMT.</ref>
 
== इतिहास ==
युरोपात औद्योगिक क्रांतीमुळे तिथल्या समाजजीवनात परिवर्तन घडत गेलंगेले. आधुनिक शिक्षणाचा विकास हा या प्रक्रियेचा एक भाग होता. इंग्रजांबरोबर हे आधुनिक शिक्षण भारतात, पर्यायाने महाराष्ट्रातही आलंआले. आपल्याकडे आधुनिक शिक्षणाचा जो प्रसार झाला त्यामध्ये चार प्रवाह ठळकपणे दिसून येतात. एक म्हणजे इंग्रजांनी स्वत: शाळा, महाविद्यालयंमहाविद्यालये, विद्यापीठंविद्यापीठे स्थापितस्थापन करून पाश्‍चात्त्य पद्धतीचंपद्धतीचे शिक्षण सुरू केलंकेले. त्याचप्रमाणे, धर्मप्रसाराच्या हेतूने आलेल्या मिशनर्‍यांनीहीमिशनऱ्यांनीही इथे शिक्षणसंस्था निर्माण केल्या. इंग्रजांनी जी शिक्षणपद्धती रूढ केली होती ती मेकॉलेच्या तत्त्वांवरशिक्षणपद्धतीवर आधारितआधारलेली होती. ही पद्धतीपद्धत पूर्णत: पुस्तकी शिक्षणावर आधारित होती. इथल्या संस्कृतीत वाढलेल्या इथल्या रक्ताच्या माणसांना पाश्‍चात्त्य शिक्षण देऊन नोकरशाहीला आवश्यक वर्ग निर्माण करण्याचं उद्दिष्ट त्यामध्ये होतंहोते. त्यात कोणतीही सामाजिक उद्दिष्टंउद्दिष्टे नव्हती. आपल्या लोकांनीही पाश्‍चात्त्य शिक्षण हे परिवर्तनाचंपरिवर्तनाचे साधन मानलंमानले. पुस्तक हे जर ज्ञानाचंज्ञानाचे माध्यम असेल आणि त्यातून पाश्चात्य ज्ञान मिळत असेल, तर पुस्तकी शिक्षण योग्यच आहे, असा विचार पुढे आला. मेकॉलेच्या तत्त्वाप्रमाणे पुस्तकाचा सांधा फक्त शिक्षणाशी लावला गेला, समाजाशी किंवा व्यवहाराशी नाही.
 
दुसरा महत्त्वाचा प्रवाह म्हणजे आपल्या लोकांनी निर्माण केलेल्या संस्था. इंग्रजांच्या संस्थांना पर्याय उपलब्ध व्हावा, आपल्या संस्कृतीचंसंस्कृतीचे जतन होईल अशा पद्धतीने शिक्षण द्यावंद्यावे, तसंच अधिकाधिक लोकांपर्यंत शिक्षण पोहोचून विकास व्हावा, या हेतूंनी आपल्याकडच्या काही समाजधुरीणांनी शाळा-महाविद्यालयंमहाविद्यालये स्थापितस्थापन केली.
 
तिसरा मोठा प्रवाह निर्माण केला तो महात्मा फुले यांनी. पुढे शाहू महाराजांनी त्याचा विस्तार केला. शिक्षण ही फक्त वरच्या वर्गाची मक्तेदारी न राहता जनसामान्यांपर्यंत ते पोहोचलंपोहोचले पाहिजे, हा विचार या तिसऱ्या प्रवाहामध्ये होता. शिक्षण बहुजनांपर्यंत पोहोचवण्यासाठी, शिक्षणाच्या प्रवाहात स्त्रियांना व वंचितांना सहभागी करून घेण्यासाठी, तसंचतसेच समाजात शिक्षणाचा विस्तार करण्यासाठी या मंडळींनी चांगले प्रयत्न केले. त्यांनी जिल्ह्या-जिल्ह्यांत प्राथमिक-माध्यमिक शाळा काढल्या. अर्थात या दोन्ही प्रवाहांचा गाभा पाश्चात्त्य शिक्षण हाच होता.
 
चौथा प्रवाह होता तो मूलभूत शिक्षणाचा. गांधीजी या प्रवाहाचे प्रणेते होते. शिक्षणाचा आणि राष्ट्रीय विकासाच्या चळवळीचा परस्परसंबंध असायला हवा, हा गांधीजींचा विचार यामागे होता. शिक्षणाचा प्रत्यक्ष कामाशी आणि तंत्रज्ञानाशी सांधा असायला हवा, या भूमिकेतून गांधीजींनी याला ‘[[नई तालीम]]’ असंअसे म्हटलंम्हटले होतंहोते. पाश्‍चात्त्यांच्या शिक्षणाच्या पद्धतीला खर्‍याखऱ्या अर्थाने पर्याय देणारा हा नवा ढाचा होता. मात्र, हा प्रवाह फारसा वाढला नाही. स्वातंत्र्योत्तर काळातही या प्रवाहाला फारसंफारसे बळ मिळाले नाही.<ref>[http://www.uniquefeatures.in/anubhav/जुलै-२०१०/शिक्षणाचा-आणि-परिवर्तनाचा-सांधा-जुळलाच-नाही] [[युनिक फीचर्स]]च्या संकेतस्थळावर डॉ.[[राम ताकवले]] यांची मुलाखत दिनांक ९ एप्रिल २०११ रोजी भाप्रवे सायं ७ वाजता जशी दिअसलीदिसली</ref>
 
=== पेशवाईपूर्व ===
=== पेशवे पुर्व ===
 
===पेशवे कालीन===
=== ब्रीटशब्रिटिश कालीन ===
==== मध्य प्रांत, विदर्भातीलविदर्भ आणि निजामकालीन मराठवाडा ====
=== महाराष्ट्र राज्य स्थापना ते वसंतदादापाटीलवसंतदादा पाटील मुख्यंत्री ===
===वसंतदादा पाटील मुख्यमंत्री काळातील बदल===
== आरक्षणे ==
Line ५३ ⟶ ५९:
 
== बाह्य दुवे ==
* [http://www.marathimati.net/education-madhuri-shah/ माधुरी शाह यांचा मराठीमाती वरिलवरील शिक्षण हा लेख] - [[मराठीमाती]]
 
== संदर्भ ==