"महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्था" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
खूणपताका: अमराठी योगदान |
No edit summary |
||
ओळ १:
{{Wikify|date=जानेवारी २०११}}
भारतीय राज्यघटनेनुसार शिक्षण हा
भारतात
भारतीय राज्यघटनेनुसार केवळ सहा आणि त्यापेक्षा अधिक वयाच्या मुलांच्या शिक्षणासाठी सरकारी नियम आणि नियंत्रणे आहेत. प्राथमिक शाळेत पहिल्या वर्गात जाणाऱ्या मुलाचे वय सहा असले पाहिजे असा सरकारी नियम आहे. भारतातील बहुतेक राज्ये हा नियम पाळीत नाहीत. महाराष्ट्रात मात्र या नियमाची सक्तीने अंमलबजावणी केली जाते. त्यामुळे महाराष्ट्रातील सहाव्या वर्षी पहिलीत असलेला मुलगा दहाव्या वर्षी चौथी पास करतो. या पहिली ते चौथीपर्यंतच्या शिक्षणाला महाराष्ट्रात प्राथमिक शिक्षण असे म्हटले जाते. उत्तरी भारतात, विशेषत: दिल्लीत पहिली ते पाचवीपर्यंतचे शिक्षण हे प्राथमिक शिक्षण समजले जाते.
महाराष्ट्रात इयत्ता पाचवी ते सातवी (आणि उत्तरी भारतात सहावी ते आठवी) हे माध्यमिक शिक्षण समजले जाते. त्यापुढील दहावीपर्यंतचे शिक्षण हे हायस्कूलचे शिक्षण समजले जाते. इयत्ता ११ आणि १२ या वर्गांचे शिक्षण महाराष्ट्रात कॉलेजांमध्ये मिळते. या कॉलेजांना कनिष्ट महाविद्यालये असे म्हणण्याची पद्धत आहे. महाराष्ट्राबाहेर मात्र, हेही शिक्षण शाळेत मिळते. अशा शाळेला उच्च माध्यमिक शाळा म्हणतात. त्यापुढील शिक्षण मात्र संपूर्ण भारतात बहुधा महाविद्यालयांत घ्यावे लागते. अपवाद म्हणजे, भारतातील काही विद्यापीठे हेही शिक्षण घरबसल्या पत्रोत्तरांद्वारे देण्याची सोय करतात.
भारताच्या काही राज्यांत पहिली ते सातवी हे प्राथमिक, आठवी ते दहावी माध्यमिक आणि अकरावी-बारावी हे उच्च माध्यमिक अशी विभागणी असते. राज्यघटनेनुसार मुलांना त्यांच्या वयाच्या चौदाव्या वर्षापर्यंतचे प्राथमिक वा पुढचे शिक्षण उपलब्ध करून देणे ही सरकारची आणि पालकांची घटनादत्त जबाबदारी आहे.
महाराष्ट्रात २२०० महाविद्यालये, सोळा हजार माध्यमिक शाळा आणि ७५ हजार प्राथमिक शाळा आहेत. या सर्व ठिकाणची शिक्षक - प्राध्यापकांची संख्याही काही लाखांच्या घरात आहे. विद्यार्थ्यांची संख्यातर कोटीचा आकडा ओलांडते.<ref>http://onlinenews.lokmat.com/php/detailedmanthan.php?id=Manthan-52-1-19-09-2008-f8c1d&ndate=2008-09-21 ची कॅश आहे. 5 Aug 2009 07:56:20 GMT वाजता हे पृष्ठ जसे दिसले होते त्याचा हा स्नॅपशॉट आहे.</ref>
==सद्य व्यवस्था==
शालेय शिक्षणाकरिता मध्यमवर्गीयांसाठी अल्प शुल्काच्या अनुदानित शाळा आणि त्याखालोखाल मोफत शिक्षण देणार्या स्थानिक प्रशासनाने चालवलेल्या शाळा. अशी व्यवस्था असे,[[वसंतदादा पाटील|वसंतदादा पाटीलोत्तर]] काळात शिक्षणाचे बऱ्याच स्तरांवर खाजगीकरण झाले त्यात उच्चभ्रूंसाठी खाजगी विनाअनुदानित शाळा उपलब्ध होऊ लागल्या.राज्य शासन एकूण वित्तीय महसूल खर्चापैकी सुमारे १/६ भाग सर्वसाधारण शिक्षणावर खर्च करते<ref>http://mahanews.gov.in/content/articleshow.aspx?id=FD5OL17w2LlFT7EdxwN|DHmYA5RsymCa0rvapBZHg4tObdFDxwOpvw==</ref>▼
▲शालेय शिक्षणाकरिता मध्यमवर्गीयांसाठी अल्प शुल्काच्या अनुदानित शाळा आणि त्याखालोखाल मोफत शिक्षण
शालेय शिक्षणाचा राष्ट्रीय स्तरावरील ढोबळ आराखडा आणि अभ्यासक्रम NCERT उपलब्ध करते महाराष्ट्रात राज्यस्तरावर ही शासकीय संस्था त्यावर आधारीत महाराष्ट्रास अनुकुल पाठ्यक्रम ठरवते बालभारती ही राज्यस्तरीय संस्था पाठ्यपुस्तकांच्या छपाई आणि वितरणाची जबाबदारी सांभाळते. माध्यमिक ते १२ पर्यंतच्या परिक्षांची जबाबदारी [[महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ]] सांभाळते,मंडळाकडून घेतल्या जाणाऱ्या इयत्ता दहावी व इयत्ता १२वी परिक्षास्तरावरील विद्दार्थ्याच्या शैक्षणिक जिवनातील महत्त्वपूर्ण टप्पा मानल्या जातात.▼
▲शालेय शिक्षणाचा राष्ट्रीय स्तरावरील ढोबळ आराखडा आणि अभ्यासक्रम NCERT ठरवते.
===सांख्यिकी ===
महाराष्ट्र राज्यात
24 नोव्हेंबर 2001 रोजी राज्यात कायम विनाअनुदानित तत्त्वावर नवीन प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना परवानगी देण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सन 2001 ते 2007-08 या कालावधीत मराठी माध्यमाच्या साधारणपणे एक हजार 700 प्राथमिक व दोन हजार 200 माध्यमिक शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली.
Line २४ ⟶ ३०:
कायम विनाअनुदान धोरण रद्द झाल्याने 29 एप्रिल 2008 राजी राज्यात कायम विनाअनुदानित तत्त्वावर मराठी माध्यमांच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा सुरू करण्याकरिता खासगी संस्थांकडून प्राप्त झालेले एकूण 11 हजार 654 प्रस्ताव रद्द करण्यात आले,<ref>http://www.esakal.com/esakal/20110409/5033537049023769539.htm</ref>
===शिक्षण गळती===
===
राज्यातील
== इतिहास ==
युरोपात औद्योगिक क्रांतीमुळे तिथल्या समाजजीवनात परिवर्तन घडत
दुसरा महत्त्वाचा प्रवाह म्हणजे आपल्या लोकांनी निर्माण केलेल्या संस्था. इंग्रजांच्या संस्थांना पर्याय उपलब्ध व्हावा, आपल्या
तिसरा मोठा प्रवाह निर्माण केला तो महात्मा फुले यांनी. पुढे शाहू महाराजांनी त्याचा विस्तार केला. शिक्षण ही फक्त वरच्या वर्गाची मक्तेदारी न राहता जनसामान्यांपर्यंत ते
चौथा प्रवाह होता तो मूलभूत शिक्षणाचा. गांधीजी या प्रवाहाचे प्रणेते होते. शिक्षणाचा आणि राष्ट्रीय विकासाच्या चळवळीचा परस्परसंबंध असायला हवा, हा गांधीजींचा विचार यामागे होता. शिक्षणाचा प्रत्यक्ष कामाशी आणि तंत्रज्ञानाशी सांधा असायला हवा, या भूमिकेतून गांधीजींनी याला ‘[[नई तालीम]]’
=== पेशवाईपूर्व ===
===पेशवे कालीन===
===
==== मध्य प्रांत,
=== महाराष्ट्र राज्य स्थापना ते
===वसंतदादा पाटील मुख्यमंत्री काळातील बदल===
== आरक्षणे ==
Line ५३ ⟶ ५९:
== बाह्य दुवे ==
* [http://www.marathimati.net/education-madhuri-shah/ माधुरी शाह यांचा मराठीमाती
== संदर्भ ==
|