"कोळी ग्रामीण साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डिसेंबर २०१० मध्ये ठाणे शहरात भरणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्...
(काही फरक नाही)

१४:०१, १३ ऑगस्ट २०१२ ची आवृत्ती

डिसेंबर २०१० मध्ये ठाणे शहरात भरणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनापूर्वी ठाणे जिल्ह्यात काही संमेलनपूर्व ग्रामीण साहित्य संमेलने भरली होती. त्यांतले एक सातपाटी नावाच्या गावी कोळी ग्रामीण संमेलन या नावाखाली झाले होते. त्याचे संमेलनाध्यक्ष डॉ. महेश वेळुसकर होते.


हेही पहा

मराठी साहित्य संमेलने