"दासो दिगंबर देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''दासो दिगंबरपंत देशपांडे''' ऊर्फ '''दासोपंत''' ([[इ.स. १५५१]] - [[इ.स. १६१५१६१६]]) हे मराठी भाषेच्या इतिहासातील सर्वाधिक लेखन करणारे संत-कवी होते. हेयांचा जन्म शके १४७३मध्ये अधिक भादपद कृष्ण अष्टमी रोजी सोमवारी झाला होता. ते [[संत एकनाथ|संत एकनाथांचे]] समकालीन होते. दासोपंत [[दत्तात्रेय|दत्तात्रेयांचे]] परम भक्त होते. यांच्या एकूण रचनांची संख्या सुमारे ५ लाख ओव्यांपर्यंत समजली जाते. त्यांनी काही लिखाण दिगंबरानुचर या टोपणनावाखाली केले आहे.
 
== जीवन ==
दासोपंतांचा जन्म [[बिदर]]जवळबेदरच्या बहामनीशाहीतील नारायणपेठ येथे झाला तर बरेचसे आयुष्य [[अंबेजोगाईआंबेजोगाई]] येथे गेले.
 
==समाधी==
 
दासोपंतांनी शके १५३७मध्ये, माघ वद्य षष्ठी या दिवशी समाधी घेतली. त्यावेळी ते ६५ वर्षांचे होते. आंबेजोगाई(जिल्हा बीड) येथे नृसिंहतीर्थावर दासोपंतांची प्रशस्त समाधी आहे.
 
== साहित्यरचना ==
यांनी गीतेवर टीका लिहिली असून गीतार्णव, गीतार्थ-चंद्रिका, ग्रंथराज, प्रबोध-दयाप्रबोधोदय, पदार्पणपदार्र्णव असे ग्रंथ आहेत.त्यांत प्रत्येकी सवा लाख ओव्या आहेत.त्याची रचना सुबोध,रसाळ आणि दृष्टान्तादिकांनी भरलेली आहे."पंचीकरण" हा पासोडीवर लिहिलेला ग्रंथ अद्यापि उपलब्ध आहे असे म्हणतात. पासोडी म्हणजे एक प्रकारचे दुहेरी जाड कापड. दासोपंतांनी लिखाण करण्यासाठी या पासोडीचा उपयोग केला. ही पासोडी ४० फूट लांब आणि ४ फूट रुंद आहे. त्यवर भरपूर लिखाण केलेले आहे. उदा० शेजारील आकृतीमध्ये दाखविल्याप्रमाणे एकमुखी, सहा हात असलेल्या दत्तमूर्तीच्या चित्रामध्ये ओव्या गुंफल्या आहेत. अशा प्रकारच्या चित्रातून त्यांनी अधात्मातीलअध्यात्मातील 'पंचीकरण' ही संकल्पना स्पष्ट केली आहे.
 
ईश, केन व कठ उपनिषदांवर संस्कृत टीकाही त्यांनीदासोपंतांनी लिहिल्या आहेत. हिंदी, उर्दू, फारसी, मल्याळी, तेलु्गू व कन्नड भाषेत त्यांच्या गीत रचना आहेत. त्यांनी त्या त्या प्रदेशांतील अभिजात संगीताचा अभ्यास करून, त्याआधारे तब्बल ८६ राग आणि ११ ताल निर्माण करून संगीतशैली विकसित केली.<ref>{{cite web | दिनांक=१८ जुलै, २०१२ | दुवा=http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=238463:2012-07-17-18-30-54&catid=25:2009-07-09-02-01-06&Itemid=2 | प्रकाशक=[[लोकसत्ता]] | भाषा=मराठी | लेखक=सुहास सरदेशमुख | शीर्षक=दासोपंतांच्या ‘पासोडी’ला वाचवा हो! | ॲक्सेसदिनांक=१८ जुलै, २०१२}}</ref>
 
या शिवाय दासोपंतांची पदे, कूटे, भारुडे, इ. रचना विपुल आहेआहेत. त्याची काही पदे रागदारीत आळविण्याजोगीही आहेत. संस्कृत पंडित असूनही त्यांचा मराठीविषयीचा अभिमान जाज्वल्य होता.
 
"संस्कृत बोलणे सेविणे|तेंचि सांडावी प्रकृत वचने|ऐसिया मूर्खा मुंडणे|किती आता||"असे ते म्हणतात. संस्कृतापेक्षा मराठी न्यून नाहीच उलट मराठीत एकेका गोष्टीकरिता जी बहुविध शब्दसंपत्ती आहे, तशी संस्कृतात कोठे आहे? असे संस्कृतवादी आणि प्राकृतवादी यांच्या संभाषणात्मक एक कथानक रचून मुद्देसूद रितीने दासोपंतानेदासोपंतांनी संस्कृतवाद्याचेसंस्कृतवादी मतांचे खंडन केले आहे. त्याचा मासला पुढे उताऱ्यात दिला आहे.
 
{{cquote|
Line २६ ⟶ ३०:
 
त्यांनी मातीचे ११२ प्रकार नोंदवून ठेवले आहेत. या संतसाहित्याची वाङ्मयीन ओळख मराठवाडा विद्यापीठातील मराठीचे पहिले विभागप्रमुख वा. ल. कुलकर्णी यांनी करून दिली.
 
==दासोपंतांचे साहित्य(एकूण ४८ ग्रंथ)==
 
* उपनिषद्‌-भाष्य
* गीतार्णव
* गीतार्थचंद्रिका
* ग्रंथराज
* पासोडी-पंचीकरण
* प्रबोधोदय
 
== अधिक वाचन ==