"उत्तम कांबळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mvkulkarni23 (चर्चा)यांची आवृत्ती 1020972 परतवली.
खूणपताका: अमराठी योगदान
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १३:
| राष्ट्रीयत्व =भारतीय
| भाषा = [[मराठी भाषा|मराठी]]
| कार्यकाळ =शिक्षण काळापासून अद्यापिअद्यापपर्यंत
| साहित्य_प्रकार = कथा,कादंबरी, ललित, वृत्तपत्रीय
| विषय = सामाजिक आणि आत्मकथन
| चळवळ =
ओळ २४:
| आई_नाव =
| पती_नाव =
| पत्‍नी_नाव = लता(शिक्षिका)
| अपत्ये = मुलगे चार्वाक आणि आशय
| स्वाक्षरी_चित्र =
| संकेतस्थळ_दुवा =
ओळ ३२:
संपादक,पत्रकार आणि साहित्यिक. कोल्हापूर जिल्ह्यातील टाकळीवाडी गावी शेतमजूर कुटुंबात जन्म झाला.उत्तम कांबळे यांचे मूळ गाव बेळगावमधील शिरगुप्पी आहे.<ref>Google's cache of http://onlinenews.lokmat.com/php/detailednews.php?id=MumbaiEdition-3-1-30-09-2010-1d85f&ndate=2010-09-30&editionname=mumbai. It is a snapshot of the page as it appeared on 30 Sep 2010 22:41:01 GMT.</ref>
== शिक्षण ==
प्राथमिक व माध्यमिक शिक्षण टाकळीवाडी व बेळगावमधील रायबागमध्ये झाले. राज्यशास्त्रात पदवी घेतली. प्रतिकूल आर्थिक परिस्थिती असल्याने, कंपाउंडर, बाइंडर, वर्तमानपत्रविक्रेता, हमाली, आणि बांधकाम आणि अन्य मजुरीची कामे करीत त्यांनी शिक्षण पूर्ण केले.
 
== कारकीर्द ==
ओळ ४१:
== प्रकाशित साहित्य ==
* कादंबऱ्या - श्राद्ध, अस्वस्थ नायक
* कथासंग्रह - रंग माणसांचे, कथा माणसांच्या, कावळे आणि माणसं, न दिसणारी लढाई, परत्या
* ललित - थोडंसं वेगळं, कुंभमेळ्यात भैरू, निवडणुकीत भैरू
* कवितासंग्रह - जागतिकीकरणात माझी कविता, नाशिक तू एक सुंदर कविता
ओळ ५०:
 
== साहित्य संमेलनातील सहभाग ==
उत्तम कांबळे यांनी कामगारअनेक साहित्य संमेलन , आंबेडकरी साहित्य समेलन , महाविद्यालयीन मराठी संमेलन आदींचेसंमेलनांचे अध्यक्षपद भूषविले. सांगली येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते तर, ८४ व्या ठाणे येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. नंतर चंद्रपूर येथे फेब्रुवारी २०१२ मध्ये झालेल्या ८५व्या अधिवेशनात उत्तम कांबळे यांनी नूतन अध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांच्या हाती अध्यक्षपदाची सूत्रे दिली.
 
* अध्यक्ष,
**प्रज्ञासूर्य साहित्य संमेलन, बुलढाणा
** बंधुता साहित्य संमेलन, नाशिक (२२ फेब्रुवारी२००४)
** शब्दगंध साहित्य संमेलन, सांगली
** नववे अ. भा. आंबेडकरी साहित्य संमेलन, वणी (यवतमाळ) (१३जाने २००६)
** तेरावे कामगार साहित्य संमेलन, अमरावती (२०, २१ जाने.२००६
** दुसरे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन, येळ्ळूर, कर्नाटक (४ फेब्रुवारी २००७)
** सहावे महाविद्यालयीन मराठी साहित्य संमेलन, दादर (५ सप्टे. २००९)
** ८४ व्या ठाणे येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन(२०११)
 
* ८१व्या अखिल भारतीयमराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष-सांगली(१८ ते २० जाने. २००८)
* उद्‌घाटक - नववे बंधुता साहित्य संमेलन, (२३ फेब्रुवारी २००८)
** जागतिक आयुर्वेद परिषद, थायलँड (२३ ऑगस्ट २००८)
** ४० वे अंकुर साहित्य संमेलन, चाळीसगाव (४ नोव्हें. २००८)
** लोकशाहीर अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन, अहमदनगर (२१ मे २०१०)
 
==पत्रकारिता==
* नोकरी, दैनिक समाज, कोल्हापूर (१९७९ ते १९८२)
* बातमीदार, सकाळ, कोल्हापूर (१९८२)
* उपसंपादक,सकाळ-कोल्हापूर (१ एप्रिल १९८३ ते ३० जून १९८७)
* ज्येष्ठ उपसंपादक,सकाळ-कोल्हापूर (१ जुलै १९८७)
* वृत्तसंपादक, सकाळ (नाशिक) २९ ऑगस्ट १९८९पासून
* कार्यकारी संपादक, सकाळ (नाशिक) २१ जुलै १९९२पासून
* संपादक नाशिक सकाळ: 1 मे १९९४ ते १५ ऑगस्ट २००५)
* संपादक - न्यूज नेटवर्क (१६ ऑगस्ट २००५ ते ९ मे २००९)
* मुख्य संपादक - सकाळ माध्यम समूह (१० मे २००९ पासून)
 
 
== पुरस्कार ==
पत्रकारितेतील त्यांच्या कर्तृत्वाची दखल घेत १९९३ मध्ये त्यांना दर्पण पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांना पत्रकारितेसाठी २०१२ सालापर्यंत एकूण ५३ पुरस्कार मिळाले आहेत.
==त्यांतले काही पुरस्कार==
* उत्तम लेखनासाठी मुंबई मराठी पत्रकार संघाचा पुरस्कार.
* पत्रकारितेसाठी `दर्पण' पुरस्कार. (जानेवारी -१९९३)
* अंधश्रद्धा निर्मूलन व धर्म चिकित्सेसाठी `आगरकर' पुरस्कार. (सप्टेंबर १९९५)
* सिन्नर तालुका पत्रकार संघातर्फे `प्रकाशशेठ शहा' पुरस्कार.
* `दीन बंधू' पत्रकारिता पुरस्कार. (फेब्रुवारी २००४)
* महाड येथील `जनार्दन मवाडे स्मृती' पुरस्कार. (मार्च - २००४)
* भालेराव प्रतिष्ठान, जळगावतर्फे `दलित अस्मिता पुरस्कार' (फेब्रुवारी २००५)
* महात्मा फुले समता परिषदेतर्फे `समता पुरस्कार'. (नोव्हेंबर २००५)
* भवतु सब्ब मंगलम संस्था, मुंबईतर्फे `डॉ. बाबासाहेब आंबेडकर' पुरस्कार.
* रत्नागिरी येथील महाराष्ट्र पत्रकार संघातर्फे `संपादक भूषण' पुरस्कार.
* दया पवार प्रतिष्ठानतर्फे `दया पवार' साहित्य पुरस्कार.
* पुण्यातील लोकजागर पुरस्कार (जाने.२००८)
* जगसिंगपूरमधील चंद्रभागातिरी पुरस्कार ( जानेवारी २००८)
* सांगलीतील प्रतिष्ठा प्रतिष्ठानचा पुरस्कार
* पत्रकारितेसाठी सह्याद्री वाहिनीचा `नवरत्न पुरस्कार' (एप्रिल २००८)
* पत्रकारिता व साहित्यासाठी प्रबोधनमित्र पुरस्कार, नाशिक (मे २००९)
* इंदिरा गांधी पुरस्कार (मे २००९)
* महाराष्ट्र गौरव पुरस्कार - आयआयटीतर्फे, मुंबई (ऑगस्ट २००९)
* दीनमित्रकार मुकुंदराव पाटील पत्रकारिता पुरस्कार - अहमदनगर (डिसें.२००९)
* भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर लोकपत्रकारिता पुरस्कार, नागपूर (डिसेंबर २००९)
* आशादीप पुरस्कार, पनवेल (मार्च २०१०)
* पुणे रोटरी क्लबचा व्होकेशनल पुरस्कार (मार्च २०१०)
 
==साहित्यनिर्मितीसाठीचे पुरस्कार(एकूण ३०)==
* `अनिष्ट प्रथा' ग्रंथासाठी राज्य शासनाचा पुरस्कार. (मार्च १९९३)
* `कुंभमेळा साधूंचा की संधीसाधूं'चा साठी मरठी साहित्य परिषदेचा केशवराव विचारे पुरस्कार (मे १९९३)
* `श्राद्ध' कादंबरीसाठी राज्य शासनाचा पुरस्कार.
* . `प्रथा अशी न्यारी' ग्रंथासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार.
* `रंग माणसांचे' कथासंग्रहासाठी मुक्त विद्यापीठाचा `बाबूराव बागूल' पुरस्कार.(ऑक्टो.१९९७)
* `रंग माणसांचे' कथासंग्रहासाठी `ग.दि.माडगूळकर' पुरस्कार.(ऑगस्ट १९९७)
* लेखनाद्वारे प्रबोधन केल्याबद्दल `बंधुता' पुरस्कार.(जून १९९७)
* `रंग माणसांचे' कथासंग्रहासाठी `वा.ना.पंडित' पुरस्कार.
* `रंग माणसांचे' कथासंग्रहासाठी `कुसुमाग्रज' पुरस्कार.
* सांगाती साहित्य अकादमीचा साहित्य पुरस्कार, बेळगाव (मे १९९९)
* रंग माणसांचे कथासंग्रहासाठी `संत ज्ञानेश्वर' पुरस्कार. (ऑगस्ट २००१)
* परिवर्तनवादी साहित्य प्रबोधिनीतर्फे `परिवर्तनवादी कवी' पुरस्कार.
* `अस्वस्थ नायक` कादंबरीसाठी युगांतर प्रतिष्ठानचा `बंधुमाधव' पुरस्कार. (जाने. २००१)
*. `देवदासी आणि नग्नपूजा` पुस्तकासाठी लोकायत विचार मंचचा `लोकायत' पुरस्कार.(मे २००१)
* गजाआडच्या कविता या कैद्यांच्या संपादित काव्यसंग्रहासाठी माचीगड (बेळगाव) येथील सुब्रह्मण्यम साहित्य अकादमीचा `श्री गणेश स्मृती' पुरस्कार. (जानेवारी २००३)
* `वाट तुडवताना' या आत्मचरित्राला `अस्मितादर्श' वाड्मय पुरस्कार. (फेब्रुवारी २००४)
* `वाट तुडवताना' या आत्मचरित्रासाठी राज्य शासनाचा वाङ्‌मयनिर्मिती पुरस्कार (डिसे. २००५)
* `वाट तुडवताना'साठी शिवगिरिजा प्रतिष्ठानचा कदम गुरुजी पुरस्कार, कुर्डूवाडी (डिसें. २००४)
* `आई समजून घेताना' साठी स्वामीकार पुरस्कार, पुणे (एप्रिल २००८)
* 'नाशिक तू एक सुंदर कविता' या खंडकाव्यासाठी शालिनी बनहट्टी पुरस्कार (मे २००९)
* `आई समजून घेताना` साठी माने गुरुजी साहित्य पुरस्कार (डिसें. २००६)
* `जागतिकीकरणात माझी कविता' या काव्यसंग्रहासाठी यशवंत मनोहर पुरस्कार (जून २००७)
* `जागतिकीकरणात माझी कवितासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा विशाखा पुरस्कार (फेब्रु. २००८)
* क्रांतिअग्रणी पुरस्कार, कुंडल (डिसें. २००७)
* `आई समजून घेताना' साठी वाङ्‌मयसेवा प्रकाशन पुरस्कार, नाशिक (मार्च २००९)
* अक्षरगंध साहित्य पुरस्कार, प्रणव प्रतिष्ठान, श्रीपूर, सोलापूर (डिसे. २००७)
* इस्लामपूर येथील जागर साहित्य पुरस्कार (फेब्रु. २००८)
* आचार्य अत्रे पुरस्कार - बेळगाव (ऑगस्ट २००८)
* `लढणाऱ्यांच्या मुलाखती’साठी राज्य शासनाचा डॉ.व्ही.बी.कोलते पुरस्कार (डिसें. २००८)
* कुसुमाग्रज साहित्य पुरस्कार, बोरीभडक, दौंड (मे २०१०)
 
 
== बाह्य दुवे ==
* [http://72.78.249.125/esakal/20100124/5698301702710750585.htm पोरासाठी चार शब्द, एक कविता]