"दत्ता हलसगीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २९:
}}
 
'''दत्ता हलसगीकर''' ऊर्फ '''गणेश तात्याजी हलसगीकर''' हे मराठीतले एक कवी होते. त्यांचा जन्म सोलापूर येथे ७ ऑगस्ट १९३४ रोजी झाला. मराठीतील विख्यात कवी कुंजविहारी हे दत्ता हलसगीकरांचे मामा लागत. सोलापूरमधील लक्ष्मी विष्णू मिल नावाच्या कापडगिरणीमध्ये त्यांनीहलसगीकरांनी वयाच्या साठाव्या वयापर्यंत नोकरी केली. किशोर वयातच त्यांनी कविता करायला सुरुवात केली, आणि मरेपर्यंत त्यांची काव्यरचना आणि त्यांचे ललितलेखन अव्याहत चालू होते.
'''ज्यांची बाग फुलून आली, त्यांनी दोन फुले द्यावीत; ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी दोन गाणी द्यावीत''' अशा प्रकारची त्यांची सामाजिक परिस्थितीची जाणीव करून देणारी आशयघन कविता होती. त्यांचे वास्तव्य शेवटपर्यंत सोलापुरात होते. अर्धांगवायुविकाराने त्यांचे निधन ९ जून २०१२ रोजी झाले.
 
'''ज्यांची बाग फुलून आली, त्यांनी दोन फुले द्यावीत; ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी दोन गाणी द्यावीत''' अशा प्रकारची त्यांचीदत्ता हलसगीकरांची सामाजिक परिस्थितीची जाणीव करून देणारी आशयघन कविता होती. त्यांचेहलसगीकरांचे वास्तव्य शेवटपर्यंत सोलापुरात होते. अर्धांगवायुविकाराने त्यांचे निधन ९ जून २०१२ रोजी झाले.
त्यांच्या ’उंची’ या कवितेचे विविध अशा २२ भाषांमध्ये भाषांतर झाले आहे. ती कविता आकाशवाणीवरून अनेकदा सादर करण्यात आली होती. २०११ साली आकाशवाणीवर झालेल्या राष्ट्रीय कविसंमेलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. वाराणशीमध्ये झालेल्या सर्वभाषी कविसंमेलनात हलसगीकरांनी आपली ’उंची’ ही कविता वाचली होती.
 
त्यांच्या ’उंची’ या कवितेचे विविध अशा २२ भाषांमध्ये भाषांतर झाले आहे. ती कविता आकाशवाणीवरून अनेकदा सादर करण्यात आली होती. २०११ साली आकाशवाणीवर झालेल्या राष्ट्रीय कविसंमेलनात त्यांचादत्ता हलसगीकरांचा सक्रिय सहभाग होता. वाराणशीमध्ये झालेल्या सर्वभाषी कविसंमेलनातकविसंमेलनातही हलसगीकरांनी आपली ’उंची’ ही कविता वाचली होती.
 
==दत्ता हलसगीकरांचे काव्यसंग्रह==