"बाल साहित्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: विशेषणे टाळा
ओळ ५:
 
बालसाहित्याचा प्रथम कालखंड हा छत्रे, दामले, ओक, आपटे यांचा मानला जातो. त्यानंतर साने गुरुजी, महादेवशास्त्री जोशी, ना. ह. आपटे, भा. रा भागवत, गंगाधर गाडगीळ, दत्ता टोळ, अमरेंद्र गाडगीळ, राजीव तांबे, शंकर सारडा यांचे योगदान महत्त्वाचे ठरले. सत्तरच्या दशकामध्ये एकत्र कुटुंब पद्धती हळूहळू संपुष्टात येऊ लागल्याने नव्या पिढीला आजी-आजोबांच्या गोष्टी दुष्प्राप्य होऊ लागल्या. काळाची नेमकी गरज म्हणून संस्कारक्षम बालसाहित्याला याच काळात सुगीचे दिवस आले. सत्तरच्या दशकानंतर बालसाहित्याची मागणी वाढून दुर्गा भागवत, पिरोज आनंदकर, सुधा करमरकर, शांता शेळके, लीला भागवत, सरिता पदकी यांची अनेक पुस्तके याच काळात पुढे आली. ऐंशीच्या दशकामध्ये शैलजा काळे या एकट्या लेखिकेची बालसाहित्याची शंभर पुस्तके प्रकाशित झाली होती. भा.रा.भागवतांचीही एकूण पुस्तके साधारणपणे तितकीच असावीत.
 
==प्रसिद्ध मराठी बालसाहित्यकार आणि त्यांची पुस्तके==
 
* [[वासुदेव गोविंद आपटे]] : बाल(महा)भारत, बाल विनोदमाला, मनी आणि मोत्या, मुलांचा विविध ज्ञानसंग्रह
 
[[वर्ग:साहित्य]]