मच्छिंद्र भागाजी चव्हाण हे एक मराठी गझलकार आहेत. त्यांनी गझलांव्यतिरिक्त कविता, पोवाडा, लावणी, अभंग तसेच वगही लिहीलेले आहेत.[१]

गझलसंग्रह संपादन

  • धर्मशाळा
  • वाहवा (या संग्रहात चव्हाण यांनी लिहिलेल्या ५२ गझला आहेत.)

सन्मान आणि पुरस्कार संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ "मनातून सगळेच जातियवादी". Maharashtra Times. 25 मे 2020 रोजी पाहिले.