चंद्रप्रभा ऐतवाल या १९७२ पासून गिर्यारोहण करीत असून त्यांनी कांचनगंगा, नंदादेवी, सतोपंथ अशा अनेक कठीण मोहिमांमध्ये भाग घेतला आहे. इ.स. २०१६ साली भरलेल्या १५व्या गिरिमित्र संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या.